१०२ किलो चरस रत्नागिरी समुद्र किनारपट्टीवर सापडलेल्या प्रकरणात मोठी अपडेट समोर

रत्नागिरी : राज्यातील किनारपट्टींवर समुद्र किनारपट्टींवर अंमली पदार्थ वाहत आल्याच्या बातमीने खळबळ उडाली आहे. श्रीवर्धन तालुक्यातील पाच समुद्र किनाऱ्यांवर पाच...

Read more

भीमसेन जोशी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार; गैरहजर राहणाऱ्या डॉक्टरांना फुकट पोसतंय सरकार

मिरा-भाईंदर : भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी सरकारी रुग्णालयात अपुरे मनुष्यबळ असल्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. असे असतानाच, या रुग्णालयात...

Read more

मुंबई गोवा महामार्ग खड्ड्यांवरुन आक्रमक भूमिका, कोकणी माणसांनी जमिनी न विकण्याचं आवाहन; राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

रायगड : मुंबई गोवा महामार्गाच्या कामातील दिरंगाईची माहिती घेत सरकारला जाग आणण्यासाठी मनसेकडून पदयात्रा करण्यात आली. याच्या सांगतेला राज ठाकरे यांनी...

Read more

३० लाखाच्या अमली पदार्थ सह दोघांना अटक

ठाणे : वागळे इस्टेट गुन्हे शाखेने ३० लाख रुपयांचा अमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे. कोपरी येथील मंगला हायस्कुलजवळ काही व्यक्ती...

Read more

हे शासन कलाकारांना संधी देणारे अन् त्यांचा सन्मान करणारे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : एखाद्या कलाकाराकडे कितीही प्रतिभा असली तरी त्याला संधी मिळणे महत्त्वाचे असते. हे शासन कलाकारांना संधी देणारे आणि त्यांचा...

Read more

महिलांना सुरक्षेसाठी शस्र दिली पाहिजेत – नीलम गोऱ्हे

ठाणे  : महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा वारंवार चर्चेत येतो. सतत महिला अत्याचाराचा मुद्दा पुढे येतो. यावर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी...

Read more

७ महिन्यांत तब्बल ७ हजार गुन्ह्यांची नोंद; मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात गुन्हेगारीचा वाढता आलेख

ठाणे : कल्याणमध्ये एका माथेफिरूने अल्पवयीन मुलीची हत्या केल्यानंतर मुली, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असला तरी ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या...

Read more

एक महिन्याच्या बाळासह आणखी चार रुग्णांचा मृत्यू; पालिका रुग्णालयातील मृत्यूचे सत्र सुरूच

ठाणे : कळवा येथील ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मृत्यूचे सत्र सुरूच. गुरुवारी रुग्णालयात ५ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर...

Read more

आदिवासींनी उच्च शिक्षणासाठी योजनांचा लाभ घ्यावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पालघर : जल, जंगल, जमिनीचे रक्षण करत पर्यावरण जपणाऱ्या आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या सहाय्याने सर्वांनी काम करणे...

Read more

मुंबई-गोवा महामार्ग डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत सुरळीतपणे सुरु होईल – सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

रायगड : कोकणाच्या भविष्याची दिशा ठरविणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी, राज्य शासन कटिबद्ध आहे. या...

Read more
Page 61 of 67 1 60 61 62 67

Follow US

Our Social Links

Recent News