२००२ पूर्वीच्या नोंदींचा अडथळा; भाईंदरमधील ६० कातकरी कुटुंबांचे मतदारत्व धोक्यात!

भाईंदर : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेदरम्यान भाईंदरमधील सुमारे ६० कातकरी आदिवासी कुटुंबीयांचे मतदार म्हणून अस्तित्व धोक्यात...

Read more

SIR प्रक्रियेसाठी शिक्षकांची नियुक्ती; विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा मनसेचा आरोप

मिरा रोड : राज्यभर सुरू असलेल्या विशेष सखोल मतदार यादी पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेसाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर...

Read more

अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर मोठी दुर्घटना; ४ पर्यटक बुडाले!

वसई : विरार पश्चिम येथील अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर गुरुवारी सकाळी घडलेल्या दुर्घटनेत चार तरुण समुद्रात बुडाल्याची घटना समोर आली आहे. यापैकी...

Read more

वसई-विरार पूरमुक्त करण्यासाठी मुंबई पॅटर्न ठरणार फायदेशीर; ठोस उपाययोजनांची गरज!

विरार : वसई-विरार शहरात दरवर्षी पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. शहर एका बाजूला...

Read more

“वसई-विरारमध्ये आता लाईट जाणार नाही!” विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी मांडला मास्टर प्लॅन

वसई : वसई–विरारमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसानंतर निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीत नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तब्बल ७२...

Read more

पूरस्थिती ओसरताच वसई-विरारमधील शाळा-महाविद्यालये पुन्हा सुरू; सहा दिवसांनंतर विद्यार्थ्यांचा वर्गात परतावा!

वसई : मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली पूरस्थिती ओसरल्यानंतर वसई-विरार शहरातील शाळा आणि महाविद्यालयांमधील शैक्षणिक कामकाज पुन्हा पूर्ववत सुरू झाले आहे....

Read more

मुसळधार पावसाने वसई-विरार जलमय; ७० तासांपासून बत्ती गुल, पिण्याच्या पाण्याचे वांदे!

वसई-विरार : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वसई-विरार शहरात अभूतपूर्व पूरस्थिती निर्माण झाली असून संपूर्ण शहरातील जनजीवन विस्कळीत...

Read more

पावसाच्या पाण्यावरून पेटला कौटुंबिक कलह; घरात पाणी शिरल्याने थेट उपसला कोयता!

भाईंदर : मिरा रोड येथील पेणकर पाडा परिसरात पावसाचे पाणी घरात शिरण्याच्या कारणावरून झालेल्या कौटुंबिक वादादरम्यान एका व्यक्तीने हातात कोयता...

Read more

१५ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पालिका शाळेतील विद्यार्थांना साहित्य वाटप!

भाईंदर : नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर तब्बल पंधरा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मिरा-भाईंदर महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात...

Read more

मुंबई लोकल हत्या सत्रानंतर रेल्वे पोलीस ॲक्शन मोडमध्ये; स्थानकांवर बॅग तपासणी मोहीम सुरू!

विरार : मुंबईतील लोकल रेल्वेत किरकोळ वादातून झालेल्या तरुणाच्या हत्येनंतर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेची...

Read more
Page 1 of 5 1 2 5

Follow US

Our Social Links

Recent News