महाराष्ट्र

मुंबईतील ८ हजार मॅनहोल अजूनही संरक्षक जाळ्यांशिवाय; साकीनाका दुर्घटनेनंतरही धोक्याचे सावट कायम

मुंबई : पावसाळा सुरू होताच मुंबईकरांसमोर रस्त्यांवरील पाणी तुंबणे, खड्डे आणि वाहतूक कोंडी यांसारख्या समस्यांबरोबरच उघड्या मॅनहोलचा गंभीर धोका पुन्हा...

Read more

क्रांतीदिनानिमित्त दिल्लीत शिवसैनिकांचा ‘रक्तदान यज्ञ’; महाराष्ट्रातील १२०० पैलवान मैदानात!

मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशाच्या सीमांवर तैनात असलेल्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिवसेनेतर्फे क्रांतीदिनानिमित्त दिल्लीत विशेष रक्तदान अभियानाचे...

Read more

१ ऑगस्टपासून एलपीजी सिलेंडर थेट २०० रुपयांनी स्वस्त

नवी दिल्ली : केंद्र सरकारने व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा देत १ ऑगस्ट २०२६ पासून नवीन दर...

Read more

अण्णा भाऊ साठे नाट्यगृह ठरणार विचार आणि साहित्याचा वारसा जपणारे सांस्कृतिक केंद्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचा, साहित्याचा आणि सामाजिक परिवर्तनाच्या संदेशाचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य शासन...

Read more

पंतप्रधान किसान योजनेला आणखी पाच वर्षांची मुदतवाढ; ३.१५ लाख कोटींची तरतूद!

नवी दिल्ली : देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने पंतप्रधान किसान सन्मान निधी...

Read more

नागपुरात १७ वर्षीय महिला क्रिकेटपटूची आत्महत्या; संघात निवड न झाल्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय

नागपूर : महाराष्ट्रातील नागपूर येथे १७ वर्षीय महिला क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मृत मुलीची ओळख अदिती...

Read more

मंत्रालय कँटीनचा कारभार हायकोर्टाच्या रडारवर!

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या कठोर निरीक्षणांनंतर आणि अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) कारवाईच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील उपाहारगृहात (कँटीन) तातडीने स्वच्छता...

Read more

जंजिरे वसई किल्ल्यावर महापालिकेची विशेष स्वच्छता मोहीम

वसई : राज्यातील महत्त्वाच्या ऐतिहासिक पर्यटनस्थळांपैकी एक असलेल्या जंजिरे वसई किल्ल्यावर वसई-विरार महापालिकेकडून विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ऐतिहासिक वारशाचे...

Read more

तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर एफडीएतील अधिकाऱ्यांचे बंड; २९ अधिकारी-कर्मचाऱ्यांची मंत्र्यांकडे लेखी तक्रार

मुंबई : राज्यभरात अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागामार्फत अन्नसुरक्षा आणि औषधांच्या गुणवत्तेबाबत सुरू असलेल्या कठोर कारवाईमुळे आयुक्त तुकाराम मुंढे...

Read more

भिवंडीत ‘कोहिनूर’ अपार्टमेंट कोसळले; ८ जणांचा मृत्यू!

भिवंडी : ठाणे जिल्ह्यातील भिवंडीच्या नारपोली परिसरातील गंगाराम वाडी येथे गुरुवारी रात्री घडलेल्या कोहिनूर अपार्टमेंट दुर्घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला...

Read more
Page 1 of 555 1 2 555

Follow US

Our Social Links

Recent News