कृषी

कृषी विकासासाठी आता एआयचा फॉर्म्युला! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी दिल्ली : कृषी क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या सहाय्याने अन्न सुरक्षितता, वातावरणातील बदलाला सामोरे जाण्याची क्षमता, महिला सक्षमीकरणासह सर्वांगीण समृध्दी आणण्यासाठी...

Read more

आता शेतीतील कचऱ्यापासून बनणार ‘पॅकेजिंग बॉक्स’!

मुंबई : शेतीतील अपशिष्टापासून नवोन्मेष्कारी पॅकेजिंग साहित्य विकसित करण्याच्या उद्देशाने अमेझॉन इंडियाने भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) रूरकीशी सहयोग कराराची घोषणा केली....

Read more

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार ठरणार महत्वपूर्ण! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई :“महाराष्ट्रातील शेतकरी हे राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. शेतीवर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांमध्ये महिलांची भूमिका निर्णायक आहे. गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा हा...

Read more

शेतकऱ्यांना मिळणार डिजिटल साथीदार! शेतीविषयक सर्व मार्गदर्शन आता एकाच ठिकाणी

वृत्तसंस्था : शेती कृत्रिम बुद्धिमत्तेशी (AI) सुसज्ज करण्यासाठी सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२६च्या अर्थसंकल्पात...

Read more

ZP निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ४,००० रुपये

नवी दिल्ली : शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाती बातमी आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात पुढच्या महिन्यात ४००० रुपये जमा होणार आहेत. पीएम किसान आणि...

Read more

उत्पादकता वाढविण्यासाठी मिशन नैसर्गिक शेती राबविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : शेतीची उत्पादकता आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी मिशन नैसर्गिक शेती राबविण्याचे राज्य सरकारने ठरविले असून, येत्या २ वर्षात २५ लाख...

Read more

बदलत्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर संशोधित बियाण्यांचा वापर आवश्यक – पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई : जागतिक हवामान बदलाचा मोठा परिणाम शेती क्षेत्रावर होत असून या वातावरणाला प्रतिरोध करणाऱ्या नवनवीन संशोधित वाणांची आवश्यकता वाढली...

Read more

“विषमुक्त शेती करणे हेच देशाचे मिशन” – राज्यपाल आचार्य देवव्रत

पुणे :  विषमुक्त शेती करणे हेच देशाचे मिशन असून नैसर्गिक व सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून प्रेरणा घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी...

Read more

महाराष्ट्रातील अडीच लाख शेतकऱ्यांना ‘प्रधानमंत्री किसान योजने’च्या यादीतून वगळले!

मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २१व्या हप्त्याचे २००० रुपये देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात...

Read more

शेतकऱ्यांना ३० जून २०२६ पर्यंत कर्जमाफी देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई :  राज्यातील शेतकऱ्यांना ३० जून २०२६ पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रात्री  येथे...

Read more
Page 1 of 3 1 2 3

Follow US

Our Social Links

Recent News