कोकणच्या चाकरमान्यांसाठी लाल डब्याला आता रो-रोचा पर्याय; १ मार्चपासून मुंबई ते विजयदुर्ग जलप्रवास सुरू!

रत्नागिरी : मुंबई ते विजयदुर्ग ही बहुप्रतिक्षित बोटसेवा अखेर १ मार्चपासून सुरू होत आहे. या सेवेमुळे केवळ प्रवाशांची सोयच होणार...

Read more

होळी सणाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी २०९ स्पेशल रेल्वेगाड्या

रत्नागिरी : होळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने यंदा मोठा निर्णय घेतला असून, मुंबई, नागपूर, चिपळूण,...

Read more

‘सीआयएसएफ’कडून रत्नागिरीत ‘वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉन–२०२६’ या देशव्यापी मोहिमेचे आयोजन

मुंबई : देशातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) आपल्या ५७ वर्षांच्या गौरवशाली सेवेचे औचित्य...

Read more

लांजा-कुर्णे खून प्रकरणाचा छडा लावण्यात स्थानिक पोलिसांना अवघ्या २४ तासांत यश

रत्नागिरी : लांजा तालुक्यातील मौजे कुर्णे येथे राहत्या घरात सुरेश रामचंद्र पडये यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरात मोठी खळबळ...

Read more

रत्नागिरी पोलिसांकडून AIच्या मदतीने हरवलेल्या मुलीचा शोध

रत्नागिरी : रत्नागिरी पोलिस दलाने एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन रत्नागिरी ॲडव्हान्स इंटेग्रेटेड डाटा सिस्टीम (RAIDS) हे नावीन्यपूर्ण डिजिटल ॲप्लिकेशन विकसित केले...

Read more

विनापरवाना झाड तोडल्यास ५० हजार रुपयांचा दंड!

रत्नागिरी : राज्यशासनाने अनियंत्रित वृक्षतोड रोखण्यासाठी नियमावली कडक केली आहे. विनापरवाना झाड तोडल्यास ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्याची तरतूद कायद्यात...

Read more

आता विद्यार्थ्यांच्या शालेय नुकसानीसाठी एसटी व्यवस्थापक जबाबदार! सरकारचा मोठा निर्णय

रत्नागिरी : गावाखेड्यातील मुले शाळेला- कॉलेजला जातात एसटी बसचा वापर करतात. अनेकदा एसटी बस उशिराने असतात किंवा रद्द होतात. मात्र...

Read more

मुंबई-गोवा महामार्गाची माहिती आता एका क्लिकवर! लावणार QR CODE फलक

रत्नागिरी : कोकणातून जाणा-या मुंबई गोवा महामार्गाची सर्व माहिती आता एका क्लिकवर मिळणार आहे. यासाठी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महामार्गावर ठिक...

Read more

दिल्ली बॉम्ब स्फोटाचे पडसाद रत्नागिरीतही, समुद्रकिनारी सुरक्षा तैनात

रत्नागिरी : दिल्लीत झालेल्या बॉम्ब स्फोटाचे पडसाद रत्नागिरी जिल्ह्यात देखील उमटले आहेत. या बॉम्ब स्फोटाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच समुद्र किनारी...

Read more

गणपतीपुळे समुद्रात बुडून एकाचा मृत्यू, दोघांना वाचवण्यात यश

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध आणि पवित्र तीर्थक्षेत्र गणपतीपुळे, पर्यटनासाठी आलेल्या मुंबईतील एका तरुण पर्यटकाचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला....

Read more
Page 1 of 4 1 2 4

Follow US

Our Social Links

Recent News