राज्यातील सर्व कृषी विद्यापीठात ५० ॲग्री-बेस्ड इनक्यूबेशन सेंटर्स स्थापन करा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

मुंबई : राज्यातील सर्व कृषि विद्यापीठात कृषी उत्पादन विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी पहिल्या टप्प्यात ५० ॲग्री-बेस्ड इनक्यूबेशन सेंटर्स सुरू करा. कृषी...

Read more

उद्योगस्नेही धोरणामुळे ‘ग्लोबल इन्व्हेस्टमेंट हब’ म्हणून महाराष्ट्राची ओळख – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन असून परदेशी गुंतवणूकदारांसाठी सर्वाधिक पसंतीचे राज्य आहे. राज्य शासनाच्या उद्योगस्नेही धोरणांमुळे जगभरातील कंपन्यांसाठी...

Read more

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई : अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर राज्यात बालविवाह रोखण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने विशेष मोहीम राबवत मोठे यश मिळवले आहे....

Read more

वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

मुंबई : हवामान बदल या संकटाचा सर्वाधिक फटका शेती क्षेत्राला, विशेषतः अल्प भूधारक शेतकऱ्यांना बसत आहे अतिउष्णतेच्या संकटावर उपाययोजना करण्यासाठी...

Read more

बेस्टची डिजिटल झेप; ONDC प्लॅटफॉर्मवर QR तिकीट सेवा सुरू

मुंबई : बेस्ट उपक्रमाने आपल्या सुमारे २५ लाख प्रवाशांसाठी अधिक सुलभ आणि आधुनिक प्रवास अनुभव देण्याच्या उद्देशाने ‘ओपन नेटवर्क फॉर...

Read more

गॅस सिलिंडरची डिलिव्हरी आता ‘DAC’ शिवाय नाही! गॅसची काळाबाजारी रोखण्यासाठी कंपन्यांचे पाऊल

मुंबई : अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाचा परिणाम आता जागतिक स्तरावर जाणवू लागला असून, आखाती भागातील परिस्थितीमुळे भारतात एलपीजी...

Read more

राज्यात पुढील पाच दिवस वादळी पावसाचा इशारा; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

मुंबई : भारतीय हवामान विभागाने (IMD) २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय अंदाजानुसार, २० ते २४ एप्रिल दरम्यान...

Read more

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू; सुधारित पेन्शनसह १७ मागण्यांवर सरकारविरोधात नाराजी

मुंबई : सुधारित पेन्शन योजनेची अंमलबजावणी आणि प्रलंबित मागण्यांवर कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संप...

Read more

एकनाथ शिंदेंचे ‘धक्कातंत्र’! विधान परिषदेच्या रिंगणात दिग्गज नेत्याला आमदारकीची ऑफर

मुंबई : महाराष्ट्रात सध्या विधान परिषदेच्या निवडणुकांचे वारे वाहत असून, प्रत्येक पक्ष उमेदवारांची चाचपणी करत आहे. राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच विधान परिषदेतही...

Read more

माध्यमांनी महिलांविषयी संवेदनशील, जबाबदार आणि अचूक वार्तांकन करावे – राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर

मुंबई : माध्यमे ही केवळ माहिती देण्याचे साधन नसून समाजाची विचारसरणी घडवणारी प्रभावी शक्ती आहेत. त्यामुळे महिलांशी संबंधित विषय हाताळताना...

Read more
Page 1 of 299 1 2 299

Follow US

Our Social Links

Recent News