उड्डाणपुलांच्या कामातील चुकांनंतर मुंबई पालिका अ‍ॅक्शन मोडमध्ये! २९ तज्ज्ञ कंपन्यांवर सोपवली जबाबदारी

मुंबई : गोखले पुलाचे एकमेकांशी न जुळलेले भाग, मृणालताई गोरे उड्डाणपुलावरील खडबडीत रस्ता आणि विक्रोळी रेल्वे पुलावरील नियोजनातील त्रुटी यांसारख्या...

Read more

‘मिसिंग लिंक’नंतर आता जुन्या मुंबई-पुणे महामार्गाचा कायापालट; सहापदरीकरणाचा मोठा निर्णय!

मुंबई/पुणे : मुंबई आणि पुणे दरम्यान दररोज लाखो प्रवासी प्रवासासाठी वापरत असलेल्या जुन्या मुंबई-पुणे महामार्गाच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास...

Read more

मुंबईकरांची पुन्हा कोंडी होणार? प्रलंबित मागण्यांवरून १५ ऑगस्टनंतर ‘बेस्ट’चा बेमुदत संपाचा इशारा!

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या बेस्ट (BEST) बस सेवेतील कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला असून, त्यांच्या दीर्घकाळापासून प्रलंबित...

Read more

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी सामंजस्य करार

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरणारा महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, कोल्हापूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम...

Read more

विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ २३ जुलैला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन!

मुंबई : दिल्लीत नीट परीक्षा आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन...

Read more

कारवाईचा बडगा पण विद्यार्थ्यांचे काय? तब्बल २६ हजार मुलांचे भवितव्य संकटात

मुंबई : अनधिकृत शाळांवर कठोर कारवाई करण्याच्या मुंबई महापालिका शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोणतीही...

Read more

आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांसाठी धावणार दादर-पंढरपूर विशेष ट्रेन!

मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाणाऱ्या लाखो भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने दादर–पंढरपूर–दादर विशेष रेल्वे चालविण्याचा...

Read more

अजितदादांच्या स्मृतींना लोककल्याणकारी आदरांजली; राज्यभर २२ ते ३१ जुलै दरम्यान विशेष शिधापत्रिका वाटप

मुंबई : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकाराने राज्यातील पात्र नागरिकांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचा लाभ...

Read more

महाराष्ट्र डेटा सेंटरची राजधानी बनणार पण, लाखो लिटर पाण्याची व्यवस्था कशी होणार?

मुंबई : आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि डिजिटल अर्थव्यवस्थेच्या विस्तारामुळे महाराष्ट्रात तब्बल १६.७ लाख कोटी रुपयांच्या डेटा सेंटर प्रकल्पांची आखणी सुरू आहे....

Read more

मुंबईत अनधिकृत फेरीवाल्यांना पालिकेचा दणका! ६ महिन्यांत ५५ हजार जणांवर कारवाईचे चाबूक

मुंबई : मुंबईत पात्र फेरीवाल्यांना ‘क्यूआर’ कोड देण्याची प्रक्रिया सुरू असतानाच, अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील कारवाईही मुंबई महापालिकेने अधिक तीव्र केली आहे....

Read more
Page 2 of 330 1 2 3 330

Follow US

Our Social Links

Recent News