स्पोर्ट्स

भारताचा महान ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनचे निवृत्तीच्या निर्णयावर मोठं वक्तव्य

मुंबई : टीम इंडियाचा दिग्गज ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन निवृत्तीबाबत पहिल्यांदाच उघडपणे बोलला आहे. आर अश्विनने सांगितले की तो आणखी खेळू...

Read more

२०२४ मध्ये दोनदा प्लेअर ऑफ द मंथ जिंकणारा बुमराह हा जगातील एकमेव गोलंदाज

मुंबई : जसप्रीत बुमराहने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर उत्कृष्ट कामगिरी केली. बुमराहने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत...

Read more

टीम इंडियाचा ढाण्या वाघ मोहम्मद शमी; पुन्हा एकदा करणार कमबॅक !

मुंबई : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी एकापाठोपाठ एक चमकदार कामगिरी करत टीम इंडियाचे दरवाजे ठोठावत आहे. गेल्या वर्षी एकदिवसीय...

Read more

मेलबर्न कसोटीत भारताचा १८४ धावांनी पराभव करत ऑस्ट्रेलियाने मिळवला मोठा विजय

वूत्तसंन्था : भारताला नमवत अखेरीस ऑस्ट्रेलियाने मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर विजय नोंदवला आहे. ऑस्ट्रेलियाने मेलबर्न कसोटीत भारताचा १८४ धावांनी पराभव करत...

Read more

भारताच्या माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाविरुद्ध अटक वॉरंट जारी

वूत्तसंन्था : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) योगदानामध्ये फसवणूक केल्याच्या आरोपावरून भारताचा माजी सलामीवीर रॉबिन उथप्पाविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात...

Read more

भारतीय महिला संघाने वेस्ट इंडिजला नमवत मिळवला विक्रमी टी-२० मालिकेवर विजय

वूत्तसंन्था : भारताच्या महिला संघाने ऑस्ट्रेलियातील क्लीन स्वीपनंतर मायदेशात मालिका विजय मिळवला आहे. भारतीय महिला संघ आणि वेस्ट इंडिजच्या संघामध्ये...

Read more

गाबा कसोटीनंतर रवीचंद्रन अश्विनने अचानक जाहीर केली निवृत्ती; भारतीय चाहत्यांना मोठा धक्का

वूत्तसंन्था : गाबा कसोटीचा निकाल लागताच रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू म्हणून आजचा...

Read more

भारताला सर्वात मोठा धक्का; विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र

वूत्तसंन्था : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताला चौथं पदक निश्चित झालंय असं वाटत असतानाच एक वाईट बातमी येऊन धडकली आहे....

Read more

टी-२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा! या १५ खेळाडूंना मिळालं स्थान

वूत्तसंन्था : टी-२० वर्ल्ड कप २०२४ सुरू होण्यासाठी केवळ एक महिना राहिला आहे. त्याआधी अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट...

Read more

मुंबईच्या संघाने ८ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर विदर्भला नमवत रणजी ट्रॉफीचे जेतेपद पटकावले

मुंबई : मुंबईच्या संघाने विक्रमी ४२ व्यांदा रणजी करंडक आपल्या नावे केला आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखालील संघाने या हंगामात अष्टपैलू...

Read more
Page 1 of 10 1 2 10

Follow US

Our Social Links

Recent News