स्पोर्ट्स

अभिषेक शर्माची तडाखेबंद फलंदाजी; ३७ चेंडूत ५ चौकार आणि १० षटकार !

मुंबई : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड असा ५ वा टी२० सामना सुरू आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी...

Read more

अंडर-१९ वूमन्स टीम इंडियाला बीसीसीआयने जाहीर केलं कोट्यवधींचं बक्षीस

मुंबई : भारताच्या अंडर-१९ महिला क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषक जिंकून इतिहास घडवला. कर्णधार निक्की प्रसादच्या नेतृत्वाखाली, भारतीय संघाने रविवारी झालेल्या अंतिम...

Read more

‘’इंग्लंडच्या या पराभवानंतर हर्षित राणाच्या पदार्पणावरून वाद; पराभवानंतर जोस बटलरने मोठं वक्तव्य

पुणे : पुण्यातील इंग्लंडविरूद्धचा चौथा टी-२० सामना जिंकत भारताने टी-२० मालिकेत अभेद्य आघाडी मिळवली आणि मालिकाही आपल्या नावे केली आहे....

Read more

भारताच्या अंडर-१९ महिला संघाचा टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक

मुंबई :  भारताच्या अंडर-१९ महिला संघाने मलेशियामध्ये खेळवल्या जात असलेल्या १९ वर्षांखालील टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य...

Read more

रणजी ट्रॉफीतही विराट कोहली फ्लॉप

मुंबई : भारताचा संघ आगामी मालिका इंग्लंडविरुद्ध टीम सामान्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. यामध्ये भारताचा संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार...

Read more

भारताचा अष्टपैलू शार्दूल ठाकूरने मैदानामध्ये फलंदाजीतच नाही तर गोलंदाजीमध्ये केला धमाका

मुंबई : सध्या रणजी ट्रॉफीचे सामने सुरु आहेत, यामध्ये भारताच्या राष्ट्रीय संघाचे अनेक खेळाडू सामने खेळताना दिसत आहेत. यामध्ये यशस्वी...

Read more

जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबाबत प्रश्नचिन्ह, चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार की नाही?

मुंबई : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला १९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या आयसीसी स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र,...

Read more

रणजीमध्येही भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा बॅटिंग मध्ये पुन्हा अयशस्वी

मुंबई : रणजी ट्रॉफीचे सामने आज सुरु आहे, यामध्ये भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडूंची मैफिल पाहायला मिळत आहे. यामध्ये भारतीय आंतरराष्ट्रीय...

Read more

भारताच्या मराठमोळ्या महिला संघाने पहिला खो-खो विश्वचषक जिंकून रचला इतिहास

दिल्ली : भारताने पहिल्या खो-खो विश्वचषकावर नाव कोरत इतिहास घडवला आहे. दिल्लीमध्ये १९ जानेवारी पहिल्या खो-खो विश्वचषकातील महिला गटाचा अंतिम...

Read more

विराट कोहली आणि केएल राहुल रणजी ट्रॉफीच्या मालिकेमध्ये खेळणार नाही

मुंबई : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताच्या संघाने निराशाजनक कामगिरी केली त्यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. त्याचबरोबर...

Read more
Page 1 of 11 1 2 11

Follow US

Our Social Links

Recent News