मी शरद पवारांसोबत – अमोल कोल्हे

मुंबई : अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण ९ आमदारांचा रविवारी दुपारी शपथविधी पार पडला. या शपथविधी सोहळ्याला खुद्द अमोल कोल्हे...

Read more

ठाकरे गटाच्या मोर्चानंतर आयुक्तांचा दावा; मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार नाही

मुंबई : मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमल्यानंतर मुदत ठेवी मोडून अन्य प्रकल्पांवर वारेमाप खर्च करण्यात आला, तसेच रस्ते कामांत कंत्राटदारांना ६०० कोटी...

Read more

सत्तेत सहभागी झालेल्या नेत्यांना दणका; राष्ट्रवादीचं अखेर कठोर पाऊल: जयंत पाटलांची घोषणा

मुंबई : गेल्या वर्षी जून महिन्यात महाराष्ट्राने सूरत-गुवाहाटीचा प्रवास करून राज्यात सत्तांतर झालेल्या नाट्याचा पहिला प्रवेश अनुभवला होता. त्यानंतर गेले...

Read more

कंपनीने औषध चाचण्यांचे पैसे थकवले; जे. जे. रुग्णालय प्रकरणातील चौकशीतून मोठा खुलासा

मुंबई : जे.जे. रुग्णालयामधील औषध नमुन्यांच्या चाचणी प्रक्रियेतील अनियमिततांबाबत स्थापन केलेल्या चौकशी समितीने २९ जणांना चौकशीसाठी बोलावले आहे. त्यातील सात जणांचे...

Read more

मुंबई पोलिसांची बांगलादेशी महिलांविरुध्द धडक कारवाई; ‘इतक्या’ महिलांना केलं अटक

मुंबई : मुंबई पोलिसांनी बांगलादेशी महिलां विरोधात धडक कारवाई सुरु केलीये. मुंबईत अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात मुंबई पोलिसांनी  मोहीम...

Read more

आजपासून होणार १० टक्के पाणीकपात जोरदार; पावसानंतरही मुंबईत पाणी बाणी

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा शिल्लक नसल्याने मुंबई महापालिकेने आज, १ जुलैपासून १० टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय...

Read more

समृद्धी महामार्गावरील अपघातांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शासनाने तात्काळ सुरक्षितता उपाययोजना करावी – अजित पवार

मुंबई : नागपूरहून पुण्याला येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसला समृध्दी महामार्गावर बुलडाणा - सिंदखेडराजा येथे अपघात होऊन २५ हून अधिक प्रवाशांचा...

Read more

राहुल शेवाळेंची उद्धव ठाकरेंवर टीका; बाळासाहेबांशी रक्ताचे नाते सांगणाऱ्यांचाच समान नागरी कायद्याला विरोध!

मुंबई : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात समान नागरी कायदा लागू करण्याचे सूतोवाच करून बाळासाहेब ठाकरे यांचे आणखी एक स्वप्न पूर्ण...

Read more

पार्टटाईम गृहमंत्र्यामुळे गुन्हेगार मोकाट तर पोलीस सुस्त, महिला अत्याचारही वाढले- नाना पटोले

मुंबई : राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडलेली असून मागील चार महिन्यात २० ठिकाणी दंगली घडवून आणल्या. ईडी सरकारच्या काळात महिला सुरक्षित...

Read more

मणिपूर सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करा! – नसीम खान यांचे राष्ट्रपतींना निवेदन

मुंबई : मणिपूरमध्ये दोन महिन्यापासून हिंसाचार सुरु असून देशाचे पंतप्रधान या गंभीर समस्येवर गप्प बसून आहेत हे चिंताजनक आहे. हिंसाचारग्रस्त...

Read more
Page 308 of 331 1 307 308 309 331

Follow US

Our Social Links

Recent News