राजकीय

राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप; दोन्ही शिवसेना एकत्र येणार?

मुंबई : राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यात २९ महापालिकांपैकी बहुसंख्य महापलिकांत भाजप हा क्रमांक एक नंबरचा पक्ष ठरलाय. आता राज्यभरात...

Read more

भावनिक कार्ड फेल! ठाकरे बंधूंची एकता आणि जनतेचा निरोप

मुंबई : २०२६च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल केवळ एका पक्षाचा विजय नसून, मुंबईच्या राजकारणातील एका मोठ्या युगाचा अंत मानला जात आहे....

Read more

ही लढाई अजून संपलेली नाही! – निवडणूक निकालावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची प्रतिक्रिया

मुंबई : मुंबईसह २९ महापालिकांचा निकाल १६ जानेवारीला जाहीर झाला आहे. राज्यातील २९ पैकी २५ महापालिकांमध्ये भाजपाचं कमळ फुललं आहे....

Read more

“विजयाचा उन्माद नको”, महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर फडणवीसांचे कार्यकर्त्यांना आवाहन

मुंबई : महापालिका निवडणूक निकाल जाहीर आले आहेत. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच कार्यकर्त्यांना संयम...

Read more

इतिहास घडणार! भाजपाचाच ‘मराठी’ महापौर होणार?

मुंबई : "मुंबईच्या इतिहासत पहिल्यांदाच भाजपाचा मराठी महापौर होत आहे. याबद्दल कुणीही शंका बाळगण्याचे कारण नाही," असे भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे....

Read more

पहिल्याच प्रयत्नात यश! माजी पत्रकार आणि भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांचा विजय

मुंबई : माजी पत्रकार आणि भाजपाचे माध्यम विभागाचे प्रभारी आणि प्रवक्ते नवनाथ बन यांना मुंबईच्या वॉर्ड क्र. १३५ मधून उमेदवारी...

Read more

जळगावात खळबळ! मतदान सुरू असतानाच गोळीबार; ६०० अधिक बोगस मतदारांचा पर्दाफाश

नाशिक : राज्यातील विविध महापालिका निवडणुकांसाठी आज सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू असून दुपारी तीन वाजेपर्यंत सरासरी मतदानाची टक्केवारी ३० टक्क्यांच्या...

Read more

दुबार मतदार दिसला तर तिथेच फोडणार! – अमित ठाकरेंचा जाहीर इशारा

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे सुपूत्र अमित ठाकरे यांनी महापालिकात निवडणुकीत दुबार मतदार करणाऱ्यांना जाहीर इशारा दिला आहे. दुबार मतदार...

Read more

राज्यातील लाडक्या बहिणींना संक्रांतीला ‘अ‍ॅडव्हान्स’ मिळणार नाही! निवडणूक आयोगाचा धक्का

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी सध्या आदर्श आचारसंहिता लागू आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत...

Read more

मुंबई वाचविण्याची शेवटची संधी, राज ठाकरे यांची मराठी माणसांना साद

मुंबई : मुंबई आणि आजूबाजूचा महानगर प्रदेश गुजरातला जोडण्याची केंद्र सरकारची दीर्घकाळापासूनची योजना आहे. त्यासाठी अदानी उद्योग, बुलेट ट्रेनच्या माध्यमातून राज्यातील...

Read more
Page 9 of 28 1 8 9 10 28

Follow US

Our Social Links

Recent News