मुंबई : राज्यात तळीरामांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईत पाचव्या टप्प्यात २० मे रोजी लोकसभेसाठी मतदान होणार...
Read moreठाणे : उल्हासनगर शहरातील ५ महिन्याच्या मुलाचे अपहरण केल्या प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी बिहार बागलपूर येथून दोन महिलांना अटक केली. न्यायालयाने १७...
Read moreमुंबई : एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने सर्वात मोठा दिलासा दिला आहे. प्रदीप शर्मा यांना मुंबई हायकोर्टाने जन्मठेपेची...
Read moreमुंबई : उन्हाळी सुट्ट्यांमुळे राज्यातील सर्वच शहरांमध्ये प्रवासी वर्दळ वाढली आहे. मुंबई-पुणे दरम्यान प्रवासी संख्येतही मोठी वाढ झाली असून, हा...
Read moreमुंबई : कांदिवली येथे व्यावसायिकाचे पाच कोटींच्या खंडणीसाठी अपहरण केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. दोन अज्ञात आरोपींनी ६० लाख रुपयांची...
Read moreमुंबई : मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी एका ड्रग्स फॅक्टरीचा पर्दाफाश केला आहे. २०२३ मध्ये जप्त केलेल्या अमली पदार्थांच्या प्रकरणाचा छडा लावताना...
Read moreपनवेल : मावळ लोकसभा मतदारसंघात सोमवारी सकाळी सात वाजल्यापासून पनवेलमधील ५४४ मतदान केंद्रात मतदानाला जोरदार सुरुवात झाली. मात्र अनेक मतदान...
Read moreमुंबई : सुमारे एक कोटी रुपयांच्या चरस पुरवण्यास आलेल्या श्रीकांत मधुकर धनू (५७) याला डोंगरी पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून पावणेतीन...
Read moreमुंबई : सांताक्रूझ-खार येथील संरक्षण दलाच्या जमिनीवरील घरांचा प्रश्न अजूनही मार्गी लागलेला नाही. त्यामुळे विद्यमान भाजप खासदारांविरोधात परिसरात नाराजीची पत्रके लावण्यात...
Read moreपनवेल : मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल विधानसभा क्षेत्रात मतदारांना चुकीचे लघुसंदेश पाठवून त्यांची दिशाभूल करणाऱ्या एका अनोळखी व्यक्ती विरोधात निवडणूक...
Read more