महाराष्ट्र

दिल्ली बॉम्बस्फोटानंतर ATSची पुण्यात छापेमारी; एकजण ताब्यात

पुणे : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) पुण्यात मोठी कारवाई करत कोंढवा परिसरातून एका संशयित दहशतवाद्याला अटक केली होती.....

Read more

TET सक्तीविरोधात शिक्षक आक्रमक; राज्यभरातील शाळा २४ नोव्हेंबरला बंद ठेवण्याचा इशारा!

मुंबई : शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी शिक्षकांसाठी सक्तीची करण्यात आली आहे. या टीईटी सक्तीविरोधात राज्यभरातील शाळा २४ नोव्हेंबरला बंद ठेवण्याचा...

Read more

वसई-विरार मीटर रिक्षा धोरणाला विलंब?

वसई : वसई विरार शहरात प्रवाशांच्या आर्थिक लुटीला चाप बसावा यासाठी येत्या १५ नोव्हेंबर पासून मीटर रिक्षा धोरण लागू करण्याचा निर्णय...

Read more

बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी ‘AI’ प्रणालीचा वापर; ड्रोनद्वारे करणार सर्वेक्षण

पुणे : जिल्ह्यात मानव-बिबट संघर्ष दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे बिबट्यांचे हल्ले रोखण्याच्या दृष्टीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार असून अतिसंवेदनशील भागात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’(एआय)...

Read more

पालिकेच्या आश्वासनानंतर कूपरमधील निवासी डॉक्टरांचे आंदोलन मागे!

मुंबई : कूपरमधील निवासी डॉक्टर आणि मुंबई महानगरपालिकेतील अधिकारी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर प्रशासनाने मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे कूपरमधील निवासी डॉक्टरांनी...

Read more

‘राष्ट्रीय जल पुरस्कारा’त महाराष्ट्राने पटकावला प्रथम क्रमांक!

मुंबई :  केंद्रीय जलशक्ती मंत्रालय,  जल संसाधन, नदी विकास व गंगा संरक्षण विभाग, यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय जल पुरस्कार २०२४ मध्ये...

Read more

AIच्या युगात जबाबदार पत्रकारितेचा नवा दृष्टिकोन घडवा – अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा

मुंबई : पत्रकारिता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांच्या संगमातून केवळ तांत्रिक कौशल्य नव्हे, तर जबाबदार वृत्तनिर्मितीची नवीन मानसिकता घडविण्याची गरज...

Read more

‘AI’ तंत्रज्ञानावर आधारित टोल नाका सुरू करा – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : मुंबईच्या उत्तरेकडील प्रवेशद्वारावर होणाऱ्या वाहतूक कोंडीचा आणि वायू प्रदूषणाचा त्रास संपवण्यासाठी दहिसर टोलनाक्याऐवजी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून टोल भरणा...

Read more

कोकण रेल्वेची विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई; १५ कोटींचा दंड वसूल

कोकण : एप्रिल ते ऑक्टोबर हा सात महिन्यांचा काळ सुट्ट्यांचा मानला जातो. उन्हाळी सुट्ट्या आणि त्यानंतर गणपती सुट्टी, दिवाळी सुट्टी,...

Read more

पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कृती आराखडा तयार करा, राज्य सरकारचे सर्व महापालिकांना निर्देश

मुंबई : पादचारी पूल, पदपथ, भुयारी मार्ग या ठिकाणी जे अतिक्रमण झालं आहे. ते अतिक्रमण मुक्त करा आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कृती...

Read more
Page 151 of 559 1 150 151 152 559

Follow US

Our Social Links

Recent News