१०वी आणि १२वी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर

मुंबई : नोव्हेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे. अशात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा तारख्यांबद्दल चिंता पडली आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या १०...

Read more

राज ठाकरे यांच्या हत्येसाठी बसमधील प्रवासी ओलीस, १७ वर्षांपूर्वीची घटना!

मुंबई : १७ मुलांना ओलीस ठेवणारा रोहीत आर्य पोलीस चकमकीत ठार झाला. मुंबईत १७ वर्षांपूर्वी अशाच प्रकारे एक ओलीस नाट्य रंगले...

Read more

११ वर्षांच्या जेमिमाने पाहिलेलं स्वप्न वर्ल्डकप फायनलमध्ये होणार पूर्ण!

वृत्तसंस्था : नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेतील दुसऱ्या सेमीफायनलचा थरार रंगला. सहज हार...

Read more

एमएमआरसीचा निर्णय! दिव्यांगांना मिळणार मेट्रो मासिक पासमध्ये २५% सवलत

मुंबई : कफ परेड-वांद्रे-सीप्झ-आरे भुयारी मेट्रो ३ मार्गिकेवरुन प्रवास करणाऱ्या दिव्यांगांना मासिक ट्रिप पासमध्ये सवलत देण्याचा निर्णय मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने...

Read more

शेतकऱ्यांना ३० जून २०२६ पर्यंत कर्जमाफी देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई :  राज्यातील शेतकऱ्यांना ३० जून २०२६ पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रात्री  येथे...

Read more

लहान मुलांना ओलीस ठेवणारा ‘रोहित आर्य’चा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू

मुंबई : मुंबईच्या पवई भागात १७ मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्य याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. या एन्काऊंटरमध्ये रोहित आर्य याचा...

Read more

मुंबईतील RA स्टुडिओमध्ये धक्कादायक घटना; ऑडिशन्सच्या नावाखाली माथेफिरुकडून १७ मुलांचे अपहरण

मुंबई : मुंबईतील पवईमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबई उपनगर पवईतील आरए स्टुडिओमध्ये एका तरुणाने १५ ते २० मुलांना...

Read more

मुंबईकरांसाठी सरकारचा मास्टरप्लान: बेस्ट बससेवा थेट रेल्वे व मेट्रो स्थानकांना जोडणार!

मुंबई : मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. बेस्ट बससेवा थेट लोकल आणि मेट्रो स्थानकांना जोडण्यात येणार आहे. स्थानकांपर्यंत पोहोचण्यासाठी...

Read more

सरकारी इमारतींच्या छतांवर आता सौरऊर्जा यंत्रणा; ४० टक्के विजेची बचत!

मुंबई : राज्याच्या अपारंपरिक ऊर्जा धोरण २०२० अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सरकारी इमारतींच्या छतांवर आता सौरऊर्जा यंत्रणा बसविण्यात येणार आहे. यामुळे...

Read more

जगासाठी सागरी उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील दीपस्तंभाची भूमिका निभावण्यासाठी भारत सज्ज – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

मुंबई : समुद्र ही केवळ सीमा नव्हे तर ती विकासाची संधी आहे, असे मानून छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी क्षेत्रावर भारतीय सामर्थ्याचा झेंडा...

Read more
Page 90 of 332 1 89 90 91 332

Follow US

Our Social Links

Recent News