महाराष्ट्रातील कारागिरांच्या सृजनातून जन्मलेली कोल्हापुरी चप्पल जागतिक लक्झरी उत्पादन बनणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : महाराष्ट्रातील कारागिरांच्या सृजनातून जन्मलेली कोल्हापुरी चप्पल आज जागतिक लक्झरी उत्पादन बनली असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले ‘मेड इन...

Read more

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

मुंबई : यंदा अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे मान्सून कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्याचे परिणाम आतापासूनच दिसू लागले...

Read more

मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावर सरकारने काही प्रमाणात मवाळ भूमिका घेतली असून, १...

Read more

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

मुंबई : भारताच्या रस्ते पायाभूत सुविधांमध्ये मोठा बदल घडवण्यासाठी केंद्र सरकार अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी...

Read more

महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

मुंबई : लालबाग परिसरात मिर्ची ग्रूपच्या वतीने ‘गणेशगल्ली प्रीमियर लीग (GPL) २०२६’ या क्रीडा महोत्सवाचे आयोजन ३० एप्रिल ते ३...

Read more

केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

मुंबई : किंग एडवर्ड मेमोरियल (केईएम) रुग्णालय या ऐतिहासिक रुग्णालयाच्या नावबदलाच्या प्रस्तावाला मार्ड (रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन)ने तीव्र विरोध दर्शवला आहे....

Read more

रिक्षा-टॅक्सी चालकांना मोठा दिलासा! मराठी भाषा शिकण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंतची मुदत

मुंबई : राज्यभरात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादात आता महत्त्वाची घडामोड समोर आली...

Read more

राज्यातील सर्व कृषी विद्यापीठात ५० ॲग्री-बेस्ड इनक्यूबेशन सेंटर्स स्थापन करा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

मुंबई : राज्यातील सर्व कृषि विद्यापीठात कृषी उत्पादन विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी पहिल्या टप्प्यात ५० ॲग्री-बेस्ड इनक्यूबेशन सेंटर्स सुरू करा. कृषी...

Read more

उद्योगस्नेही धोरणामुळे ‘ग्लोबल इन्व्हेस्टमेंट हब’ म्हणून महाराष्ट्राची ओळख – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन असून परदेशी गुंतवणूकदारांसाठी सर्वाधिक पसंतीचे राज्य आहे. राज्य शासनाच्या उद्योगस्नेही धोरणांमुळे जगभरातील कंपन्यांसाठी...

Read more

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई : अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर राज्यात बालविवाह रोखण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने विशेष मोहीम राबवत मोठे यश मिळवले आहे....

Read more
Page 32 of 331 1 31 32 33 331

Follow US

Our Social Links

Recent News