admin

admin

१ ऑगस्टपासून नवीन ड्रायव्हिंग लायसन्ससाठी डोमिसाईल प्रमाणपत्र बंधनकारक; राज्य सरकारचा मोठा निर्णय

१ ऑगस्टपासून नवीन ड्रायव्हिंग लायसन्ससाठी डोमिसाईल प्रमाणपत्र बंधनकारक; राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : महाराष्ट्र सरकारने वाहन परवान्याच्या प्रक्रियेत महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय घेतला असून, राज्यात नवीन ड्रायव्हिंग लायसन्स (वाहन परवाना) मिळविण्यासाठी...

एक दिवसाचा मुख्यमंत्री केलं तर? ‘नायक’च्या प्रश्नावर FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचे थेट उत्तर!

एक दिवसाचा मुख्यमंत्री केलं तर? ‘नायक’च्या प्रश्नावर FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचे थेट उत्तर!

मुंबई : आपल्या धडाकेबाज, पारदर्शक आणि कठोर कार्यपद्धतीमुळे कायम चर्चेत राहणारे राज्याचे अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे...

राज्यातील शाळांच्या वेळेत बदल; ३० जुलैपर्यंत शाळा भरणार सकाळच्या सत्रातच!

राज्यातील शाळांच्या वेळेत बदल; ३० जुलैपर्यंत शाळा भरणार सकाळच्या सत्रातच!

पुणे : राज्यातील अनेक भागांत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्ट्या किंवा वेळेत बदल होण्याची चर्चा सुरू असताना, शिक्षण...

पुढील ५ दिवस महाराष्ट्रासाठी सतर्कतेचे; मंत्रालयाकडून जिल्ह्यांची अलर्टची यादी जाहीर!

पुढील ५ दिवस महाराष्ट्रासाठी सतर्कतेचे; मंत्रालयाकडून जिल्ह्यांची अलर्टची यादी जाहीर!

मुंबई : मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने राज्यासाठी पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहीर करत विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, मेघगर्जना, विजांचा...

मुसळधार पावसाने वसई-विरार जलमय; ७० तासांपासून बत्ती गुल, पिण्याच्या पाण्याचे वांदे!

मुसळधार पावसाने वसई-विरार जलमय; ७० तासांपासून बत्ती गुल, पिण्याच्या पाण्याचे वांदे!

वसई-विरार : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वसई-विरार शहरात अभूतपूर्व पूरस्थिती निर्माण झाली असून संपूर्ण शहरातील जनजीवन विस्कळीत...

मुंबईतील पाणी तुंबण्यास केवळ पालिका नव्हे, मुंबईकरही जबाबदार! – उच्च न्यायालय

मुंबईतील पाणी तुंबण्यास केवळ पालिका नव्हे, मुंबईकरही जबाबदार! – उच्च न्यायालय

मुंबई : मान्सूनदरम्यान मुंबईच्या रस्त्यांवर पाणी साचण्याच्या समस्येसाठी केवळ मुंबई महापालिकेला दोष देता येणार नाही, तर वाढती अतिक्रमणे, नागरिकांकडून गटारांमध्ये...

२० वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न सुटला, नर्मदेतून महाराष्ट्राला १० टीएमसी पाणी! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

२० वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न सुटला, नर्मदेतून महाराष्ट्राला १० टीएमसी पाणी! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत नर्मदा प्रकल्पाशी संबंधित प्रलंबित प्रश्नांवर महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि...

आषाढी वारीच्या पाश्वभूमीवर ६ ते २९ जुलैदरम्यान वारकरी आणि भाविकांच्या वाहनांना टोलमाफी!

आषाढी वारीच्या पाश्वभूमीवर ६ ते २९ जुलैदरम्यान वारकरी आणि भाविकांच्या वाहनांना टोलमाफी!

मुंबई : आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकरी, भाविक आणि मानाच्या पालख्यांना मोठा दिलासा देत राज्य सरकारने ६ जुलै ते २९...

भक्तिमय वातावरणात संत तुकाराम महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान!

भक्तिमय वातावरणात संत तुकाराम महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान!

पुणे : जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा ३४१ वा पालखी प्रस्थान सोहळा मंगळवारी भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. आषाढी वारीसाठी...

मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’वर दरड; १८.५ तासांनी वाहतूक सुरू!

मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’वर दरड; १८.५ तासांनी वाहतूक सुरू!

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील महत्त्वाकांक्षी ‘मिसिंग लिंक’ मार्गिकेवर लोणावळा परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी पहाटे मोठी दरड कोसळल्याने वाहतूक...

Page 19 of 360 1 18 19 20 360

Follow US

Our Social Links

Recent News