महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांची घोषणा; वारकऱ्यांना शासनातर्फे मोफत विमा संरक्षण मिळणार

मुंबई : पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून दिंड्या-पालख्या निघाल्या आहेत. २९ जून रोजी आषाढी एकादशी आहे. २८-२९ जूनला या सगळ्या...

Read more

आदिवासी विकास महामंडळाचे ४ अधिकारी निलंबित; ठाण्यात १३७ कोटींचा धान्यघोटाळा उघड

शहापूर : ठाणे जिल्ह्यातील शहापूर विभागात आदिवासी विकास महामंडळाच्या धान्य खरेदीमध्ये झालेल्या १३७ कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी शासनाच्या निधीचा गैरवापर करून आर्थिक...

Read more

खते, बियाणे आणि कीटकनाशक विक्रीत काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश – कृषिमंत्री अब्दुल सत्तार

मुंबई :  खरीप हंगामात पीक पेरणी नियोजनाच्या अनुषंगाने खते, बियाणे, किटकनाशके विक्रीत काळाबाजार करणारे आणि बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर कडक...

Read more

खोके दिन, गद्दार दिनास प्रतिबंध!

मुंबई : महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करुन नवी शिवसेना स्थापन केली त्या घटनेला आज एक वर्ष...

Read more

राज्यातील निवडणुका आज झाल्यास महाविकास आघाडी १८० ते २०० जागा जिंकेल- महेश तपासे

मुंबई : राज्याच्या निवडणुका आज झाल्या तर महाविकास आघाडी १८० ते २०० जागा जिंकेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष...

Read more

मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना गर्भित इशारा, सगळे खोके कुठे गेले हे एक दिवस जनतेसमोर येईल

मुंबई : शिवसेनेचा वर्धापन दिन (शिंदे गट) मुंबईत नेस्को सेंटरमध्ये झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आण ठाकरे गटातील...

Read more

जे’गद्दार’ असतील त्यांना ‘गद्दार’ म्हणायची ताकद माझ्यात गद्दार दिनानिमित्त राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रियाताई सुळेंची घोषणा

मुंबई  : महाराष्ट्र कभी झुका है, ना कभी झुकेगा'... 'मोडेन पण वाकणार नाही' जे 'गद्दार' असतील त्यांना 'गद्दार' म्हणायची ताकद...

Read more

सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठया प्रमाणात गैरव्यवहार – विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

मुंबई : राज्यातील सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठया प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. सरकारने...

Read more

भाजपाचा विखारी प्रचार रोखून काँग्रेसचा विचार सर्वदूर पोहचवा – नाना पटोले

मुंबई : भारत हा तरुणांचा देश आहे, ही युवाशक्ती देशाच्या प्रगतीत महत्वाचे अंग आहे. युवाशक्तीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही पण...

Read more

पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत स्ट्रीट क्राइममध्ये वाढ; ठाणेकरांना रस्त्याने चालणंही झालं कठीण

ठाणे : रस्त्यांवरील वाढत्या गुन्हेगारीमुळे (स्ट्रीट क्राइम) ठाणे जिल्ह्यातील रहिवाशांना भयमुक्त वातावरणात वावरणे कठीण झाले आहे. ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत सोनसाखळी...

Read more
Page 529 of 556 1 528 529 530 556

Follow US

Our Social Links

Recent News