मुंबईकरांचा नवा उत्साह; काशीगाव आणि मंडाले मेट्रो मार्गावर पहिल्याच दिवशी प्रवाशांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेतील दहिसर – काशीगाव टप्पा १ आणि अंधेरी पश्चिम – मंडाले, मानखुर्द मेट्रो २...

Read more

लालपरी आता कॅशलेस! प्रवाशांसाठी राज्यव्यापी ‘NCMC’ स्मार्ट कार्ड लाँच

मुंबई : लक्ष्यावधी जेष्ठ नागरिक, विद्यार्थी, महिला आणि दिव्यांग व्यक्ती महाराष्ट्रातील बस सेववर दैनंदिन जीवनाकरीता विसंबून असतात, आता सार्वजनिक परिवहनाकरीता...

Read more

मुंबईच्या दळणवळणात हाय-टेक क्रांती! देशातील पहिल्या पॉड टॅक्सी ८.८ किमी मार्गाचे भूमिपूजन संपन्न

मुंबई : मुंबईतील प्रमुख व्यावसायिक केंद्र असलेल्या वांद्रे-कुर्ला संकुलातील (BKC) दैनंदिन वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने...

Read more

शालेय सहलींतून एसटीला १२७ कोटींची कमाई! – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात शालेय सहलींसाठी २५ हजार ५५८ बस फेऱ्यांच्या माध्यमातून...

Read more

पीएनजी भागात आता एलपीजी ऐवजी पाईप गॅस बंधनकारक! राज्य सरकारची ३० जूनपर्यंतची डेडलाईन

मुंबई : राज्य सरकारने राज्यभर पाईप बंद नैसर्गिक वायू (पीएनजी) नेटवर्कचा विस्तार जलद गतीने करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. ज्या भागांमध्ये...

Read more

मुंबई पालिकेचा डिजिटल पहारा; संकटाची चाहूल लागताच यंत्रणा देणार ‘ऑटो-अलर्ट’

मुंबई : मुंबईची सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत आणि आधुनिक करण्यासाठी महापालिकेने शहरातील सीसीटीव्ही प्रणाली अद्ययावत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे....

Read more

पावसाळ्यापूर्वी मिठी नदीच्या नालेसफाईला वेग! ५७ दिवसांत गाळ काढण्याचे पालिकेचे टार्गेट

मुंबई : मिठी नदीतून गाळ काढण्याचे काम अखेर सुरू झाले असून तीनही पॅकेजअंतर्गत एकूण पाच ठिकाणी गाळ काढण्यात येत आहे. सुमारे...

Read more

रिक्षा चालकांनो सावधान! मराठी बोलता येत नसल्यास परवान्यावर गंडांतर? प्रताप सरनाईक यांचे फेरपडताळणीचे आदेश

भाईंदर : रिक्षा परवाना घेतल्यानंतरही मराठी बोलता येत नसलेल्या चालकांची पुन्हा खातरजमा करण्याचे आदेश राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रादेशिक...

Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३५वी जयंती ‘विचारांचा उत्सव’ म्हणून साजरी करूया – मुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्धार

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारांनी आणि संविधानाने देशाला प्रगतीची दिशा मिळाली आहे. त्यांचे कार्य आणि त्यांनी समाजाच्या...

Read more

शिधावाटप विभागाचा धडाका! वैजापूर रोडवर एलपीजी चोरीचे रॅकेट उद्ध्वस्त; १.२६ कोटींचा मुद्देमाल जप्त

मुंबई : शिधावाटप विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने मोठी कारवाई करत एलपीजी गॅस चोरीचा प्रकार उघडकीस आणला आहे. दि. २ एप्रिल...

Read more
Page 38 of 331 1 37 38 39 331

Follow US

Our Social Links

Recent News