२४ दर्ग्यांनी घेतली न्यायालयात धाव, अजानसाठी ध्वनीक्षेपक वापरू देण्याची परवानगीसाठी मागणी

मुंबई : धार्मिक स्थळांवरील ध्वनीक्षेपकाच्या वापराविरुद्ध मुंबई पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर २४ दर्ग्यांनी गुरूवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. तसेच, अजानसाठी...

Read more

दादरनंतर आता मिरा भाईंदरमधील कबुतरखान्यांवर कारवाई, प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू

भाईंदर : मिरा भाईंदर शहरातील कबुतरखान्यांवर कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. याबाबत प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू करण्यात आल्या...

Read more

मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर १४ कोटींच्या गांजासह बँकॉकहून आलेल्या एकाला अटक

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत १४ कोटी ५० लाख रुपयांच्या हायड्रोपोनिक गांजासह एका प्रवाशाला...

Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसापासून राज्यात नवीन अभियानाची सुरुवात

मुंबई : ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून १७ सप्टेंबरपासून...

Read more

रक्तदानासारखं अवयवदानही मोठं पुण्याईच काम – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई : “रक्तदानासारखं अवयवदानही समाजाने भीती न बाळगता स्वीकारलं पाहिजे. मृत्यू नंतर सुद्धा, अवयव रूपाने कोणाला तरी नवजीवन देणं, हे ...

Read more

कुरेशी समाजाच्या व्यापाऱ्यांवर आणि शेतकऱ्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही

मुंबई : कुरेशी समाज हा परंपरेने मांस व्यापाराशी जोडलेला असून महाराष्ट्राच्या कृषी आधारित अर्थव्यवस्थेचा एक भाग आहे. त्यामुळे या समाजाच्या...

Read more

राज्यातील पाच ज्योतिर्लिगांच्या विकासासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील पाच ज्योतिर्लिगांच्या विकास आराखड्यांची प्रभावी आणि वेगाने अंमलबजावणी व्हावी, यासाठी पाच वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली...

Read more

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पुढाकार

मुंबई : उत्तराखंड राज्यात उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात झालेल्या ढगफुटीच्या घटनेमुळे अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना राज्यात सुखरूप परत...

Read more

मुंबईत परप्रांतीय तरुणाचा तीन मराठी तरुणांवर जीवघेणा हल्ला

मुंबई : मुंबईतील भाईंदर येथे परप्रांतीय तरुणाने तीन मराठी तरुणांवर जीवघेणा हल्ला केल्याचं समोर आलं आहे. व्यावसायिक वादातून हा हल्ला...

Read more

वसईतील टपाल केंद्राचा सर्व्हर डाऊन, राख्या पाठविणाऱ्या बहिणींची गैरसोय

वसई : राखीपौर्णिमा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना टपालाने राख्या पाठवण्यासाठी अनेकांनी आज टपाल केंद्रात गर्दी केली आहे. पण, वसईतील...

Read more
Page 126 of 332 1 125 126 127 332

Follow US

Our Social Links

Recent News