• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

“१००% शुद्ध पेट्रोल हवंय? मग मोजा १६८ रुपये लीटर!”; E20ला विरोध करणाऱ्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा टोला

admin by admin
July 18, 2026
in महाराष्ट्र, राष्ट्रीय
0
“१००% शुद्ध पेट्रोल हवंय? मग मोजा १६८ रुपये लीटर!”; E20ला विरोध करणाऱ्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा टोला
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली : देशभरात इथेनॉल-मिश्रित E20 पेट्रोलवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली आहे. सोशल मीडियावर E20 पेट्रोलमुळे वाहनांच्या इंजिनचे नुकसान होत असल्याचे अनेक दावे आणि व्हिडिओ व्हायरल होत असताना गडकरी यांनी अशा दाव्यांबाबत सरकारकडे किंवा वाहन उत्पादक कंपन्यांकडे कोणताही ठोस पुरावा नसल्याचे सांगितले आहे. एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्पष्ट केले की, सरकारचे उद्दिष्ट कोणत्याही एका प्रकारच्या इंधनाला प्रोत्साहन देणे नसून, भारताचे जीवाश्म इंधनाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करणे, प्रदूषणावर नियंत्रण मिळवणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हे आहे. भविष्यात ग्राहकांना विविध प्रकारच्या इंधनांचे पर्याय उपलब्ध करून देण्याची कल्पना मांडताना त्यांनी शुद्ध पेट्रोलच्या संभाव्य किमतीबाबतही भाष्य केले. त्यांच्या मते, भविष्यात १०० टक्के शुद्ध पेट्रोल स्वतंत्रपणे उपलब्ध झाले, तर त्याची किंमत सुमारे १६८ रुपये प्रति लिटर इतकी असू शकते. त्याउलट इथेनॉल-मिश्रित इंधन तुलनेने स्वस्त राहील, कारण सरकार सध्या इथेनॉलची खरेदी सुमारे ५४ ते ६६ रुपये प्रति लिटर दराने करत आहे. त्यामुळे पर्यायी इंधनाचा वापर ग्राहकांसाठी आर्थिकदृष्ट्याही फायदेशीर ठरू शकतो, असे त्यांनी नमूद केले.

गडकरी यांनी फ्लेक्स-फ्युएल तंत्रज्ञानाबाबतही माहिती देताना सांगितले की, अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी अशी इंजिने विकसित केली आहेत जी १०० टक्के पेट्रोल, १०० टक्के इथेनॉल किंवा दोन्ही इंधनांवर चालू शकतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, टोयोटा, मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, महिंद्रा आणि ह्युंदाई यांसारख्या कंपन्यांनी या तंत्रज्ञानावर काम केले आहे, तर बजाज, टीव्हीएस, हिरो आणि होंडा यांनी फ्लेक्स-फ्युएलवर चालणाऱ्या दुचाकीही विकसित केल्या आहेत. E20 पेट्रोलमुळे इंजिनचे नुकसान होत असल्याच्या दाव्यांवर त्यांनी स्पष्ट केले की, भारतात E20 लागू करण्यापूर्वी अनेक वर्षे विविध स्तरांवर चाचण्या घेण्यात आल्या होत्या आणि आंतरराष्ट्रीय मानकांच्या आधारेच त्याला मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय इथेनॉल धोरणामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा झाल्याचा दावाही त्यांनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, मक्याचा बाजारभाव १,२०० रुपयांवरून २,६०० ते २,८०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत वाढला असून, त्यामुळे बिहार आणि उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना सुमारे ४५ हजार कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. तसेच साखर कारखान्यांकडील शेतकऱ्यांची थकबाकीही मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. भारत दरवर्षी पेट्रोलियम आयातीवर लाखो कोटी रुपये खर्च करतो. जैवइंधन आणि इतर पर्यायी इंधनांचा वापर वाढल्यास आयातीवरील खर्च कमी होईल, परकीय चलनाची बचत होईल आणि प्रदूषणातही घट होईल, असे त्यांनी सांगितले. २०७० पर्यंत भारताला कार्बन न्यूट्रल बनवण्याच्या उद्दिष्टासाठी इथेनॉलसारख्या पर्यायी इंधनांची भूमिका महत्त्वाची असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. सोशल मीडियावर E20 संदर्भात सुरू असलेल्या विरोधाबाबत बोलताना काहीजण अपूर्ण माहितीच्या आधारावर अफवा पसरवत असल्याचे सांगत, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहनही गडकरी यांनी केले.

Previous Post

झोपडपट्टीधारकांच्या स्वप्नांना सलमान खानचा हातभार; एसआरए कार्यालयात जाऊन केले घरांच्या चाव्यांचे वाटप

Next Post

सुखकर प्रवासासाठी आरोग्य कवच! आषाढी वारीत ३.८३ लाख वारकऱ्यांना मिळणार मोफत उपचार

admin

admin

Next Post
सुखकर प्रवासासाठी आरोग्य कवच! आषाढी वारीत ३.८३ लाख वारकऱ्यांना मिळणार मोफत उपचार

सुखकर प्रवासासाठी आरोग्य कवच! आषाढी वारीत ३.८३ लाख वारकऱ्यांना मिळणार मोफत उपचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (12)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (47)
  • पालघर (73)
  • पुणे (1,044)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,970)
  • मुंबई (3,449)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION