• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

‘शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मिळेपर्यंत आंदोलन सुरूच!’; अभिजित दिपके यांचा सरकारवर हल्लाबोल

नीट परीक्षा आणि रोजगाराच्या मुद्द्यावरून तीव्र संताप

admin by admin
June 8, 2026
in महाराष्ट्र, राजकीय
0
‘शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मिळेपर्यंत आंदोलन सुरूच!’; अभिजित दिपके यांचा सरकारवर हल्लाबोल
Share on FacebookShare on WAShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर : नीट (NEET) परीक्षा आणि शिक्षण व्यवस्थेतील कथित अनियमिततेच्या मुद्द्यावर कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी देशातील शिक्षण व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचा आरोप केला. नीट परीक्षेतील घोळामुळे एक कोटीहून अधिक विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असून अनेक विद्यार्थ्यांनी नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा त्यांनी केला. देशाचे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा देईपर्यंत आंदोलन थांबवले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. येत्या सहा दिवसांत शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दिपके यांनी पंतप्रधानांवरही निशाणा साधत, आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रश्नांमध्ये हस्तक्षेप करणारे नेतृत्व देशातील पेपरफुटीच्या घटनांवर नियंत्रण का मिळवू शकत नाही, असा सवाल उपस्थित केला. या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी निश्चित होणे आवश्यक असून जबाबदारी स्वीकारल्याशिवाय व्यवस्था सुधारणार नाही, असे त्यांनी नमूद केले. अमेरिकेतून भारतात परतल्यानंतर थेट जंतर-मंतर येथे गेलो असता मोठ्या संख्येने तरुण आंदोलनात सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले. तरुण आता आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरण्यास तयार असून सरकारला घाबरणार नसल्याचेही त्यांनी म्हटले.

आंदोलनकर्त्यांवर आणि प्रश्न विचारणाऱ्यांवर होत असलेल्या टीकेचाही दिपके यांनी समाचार घेतला. सीबीएसईच्या एका विद्यार्थ्याने गुणपत्रिकेतील कथित त्रुटी समोर आणल्यानंतर त्याच्यावर टीका करण्यात आल्याचा उल्लेख करत, प्रश्न विचारणाऱ्यांना किंवा बेरोजगार तरुणांना देशविरोधी ठरवण्याची प्रवृत्ती थांबली पाहिजे, असे ते म्हणाले. हे आंदोलन कोणत्याही एका राजकीय पक्षासाठी नसून विद्यार्थ्यांचे, बेरोजगारांचे आणि तरुणांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांसाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशात दरवर्षी लाखो विद्यार्थी पदवीधर होत असले तरी त्यापैकी मोठ्या संख्येला रोजगार मिळत नसल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. निवडणुकांमध्ये मतदान करण्याइतकेच निवडून दिलेल्या प्रतिनिधींना प्रश्न विचारणे हेही लोकशाहीचे महत्त्वाचे अंग असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, राज्यातील राजकीय वातावरणावर भाष्य करताना त्यांनी संविधान, सामाजिक न्याय आणि लोकशाही मूल्यांबाबतही आपली भूमिका मांडली. महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा राज्य असल्याचे सांगत संविधानावर विश्वास ठेवणाऱ्यांना लक्ष्य करणे योग्य नसल्याची टीका त्यांनी केली. तरुणांच्या प्रश्नांवर आवाज उठवणे सुरूच राहील आणि न्याय मिळेपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

Previous Post

प्रताप सरनाईक यांची मध्यरात्री अचानक धाड! बसस्थानकातील घाण पाहून अधिकाऱ्यांना घरचा रस्ता

Next Post

मान्सून अखेर महाराष्ट्रात धडकला! तळकोकणात मोसमी वाऱ्याचे दमदार आगमन

admin

admin

Next Post
मान्सून अखेर महाराष्ट्रात धडकला! तळकोकणात मोसमी वाऱ्याचे दमदार आगमन

मान्सून अखेर महाराष्ट्रात धडकला! तळकोकणात मोसमी वाऱ्याचे दमदार आगमन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

July 27, 2026
वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,728)
  • मुंबई (3,301)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (46)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (205)

Follow Us

Recent News

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

July 27, 2026
वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION