छत्रपती शिवाजी महाराजांच्या राष्ट्रीय स्मारकाची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रायगड : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याच यंदाचे ३५० वे वर्ष आहे. तिथीनुसार किल्ले रायगडवर राज्याभिषेक...

Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रायगडावरून तीन मोठ्या घोषणा; कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव !

रायगड : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर भव्यदिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री...

Read more

टपाल खात्याचा अधिकारी, ६० लाखांची हेराफेरी करत अडकला सीबीआयच्या जाळ्यात

रत्नागिरी : राज्यात सायबर गुन्ह्यांच्या घटना वाढत असताना आता रत्नागिरीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे टपाल खात्यातील एका कर्मचाऱ्यावर...

Read more

वीज तोडलेल्या ग्राहकांकडूनच होतेय चोरी; टोरंट पॉवरने दाखल केले गुन्हे

ठाणे : टोरंट पॉवरने कळवा-मुंब्रा-शीळ भागात वीजचोरी करणाऱ्यांविरुद्ध आता जोरदार कारवाई सुरू केली आहे. वीज जोडणी नियमित करण्यासाठी विविध माध्यमांतून...

Read more

भाजप नेत्याच्या आरोपाने खळबळ, काळ्या यादीतील ठेकेदाराला ठाण्यात कोट्यवधींची कामे

ठाणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदार संघ ठाणेमधील कोपरी-पांचपाखाडी. यामुळे ठाणे जिल्ह्यात त्यांचे वर्चस्व आहे. परंतु ठाणे शहरात शिवसेनेतील...

Read more

करमुसे मारहाण प्रकरणात जितेंद्र आव्हाड अडचणीत; ५०० पानांचं चौथं आरोपपत्र दाखल

ठाणे : मारहाणी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात अनंत करमुसे यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा...

Read more

खोपोली बस दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना शासकीय मदत अद्याप नाही..

अलिबाग: महाराष्ट्र भूषण कार्यक्रमा दरम्यान उष्माघातामुळे दगावलेल्या मृतांच्या वारसांना शासनाकडून तातडीने ५ लाख रुपयांची मदत देण्यात आली. मात्र त्या अगोदर खोपोली...

Read more

विदर्भ वगळता राज्यातील शाळा 15 जून पासून तर विदर्भातील शाळा 30 जून पासून सुरू होणार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

मुंबई : विद्यार्थ्यांमध्ये शाळा सुरू होण्याच्या तारखांविषयी संभ्रम राहू नये आणि त्यांना सुट्यांचे नियोजन करता यावे यासाठी यावर्षीपासून राज्य मंडळाच्या...

Read more

रत्नागिरीमध्ये पर्यटन, उद्योगाची जोड आवश्यक

रत्नागिरी : नैसर्गिकदृष्टय़ा समृद्ध असूनही आर्थिकदृष्टय़ा मागासलेल्या रत्नागिरी जिल्ह्याची अर्थव्यवस्था मोठय़ा शहरांत कामधंदा करून मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून आहे. मात्र, गेल्या...

Read more

मुंबई-गोवा महामार्ग बाबत नितीन गडकरी यांनी केली मोठी घोषणा ; कामाची डेडलाईन जाहीर

कोकण : तब्बल 12 वर्षे रखडलेल्या मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचे आज चौथ्यांदा भूमिपूजन झाले आहे.  केंद्रीय रस्ते वाहतूक...

Read more
Page 58 of 60 1 57 58 59 60

Follow US

Our Social Links

Recent News