admin

admin

दिल्ली बॉम्ब स्फोटाचे पडसाद रत्नागिरीतही, समुद्रकिनारी सुरक्षा तैनात

दिल्ली बॉम्ब स्फोटाचे पडसाद रत्नागिरीतही, समुद्रकिनारी सुरक्षा तैनात

रत्नागिरी : दिल्लीत झालेल्या बॉम्ब स्फोटाचे पडसाद रत्नागिरी जिल्ह्यात देखील उमटले आहेत. या बॉम्ब स्फोटाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच समुद्र किनारी...

पत्रकारांनी AI जनरेटेड कंटेंट वापरताना पडताळणी करणे आवश्यक – महासंचालक ब्रिजेश सिंह

पत्रकारांनी AI जनरेटेड कंटेंट वापरताना पडताळणी करणे आवश्यक – महासंचालक ब्रिजेश सिंह

मुंबई : एआय-जनरेटेड कंटेंटची पडताळणी आता आवश्यक असून डीपफेक तपासासाठी आता १५–२० पॅरामीटर्सवर आधारित विशेष टूल्स तयार झाली आहेत. त्याचबरोबर,...

दिल्ली बॉम्बस्फोटानंतर ATSची पुण्यात छापेमारी; एकजण ताब्यात

दिल्ली बॉम्बस्फोटानंतर ATSची पुण्यात छापेमारी; एकजण ताब्यात

पुणे : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) पुण्यात मोठी कारवाई करत कोंढवा परिसरातून एका संशयित दहशतवाद्याला अटक केली होती.....

TET सक्तीविरोधात शिक्षक आक्रमक; राज्यभरातील शाळा २४ नोव्हेंबरला बंद ठेवण्याचा इशारा!

TET सक्तीविरोधात शिक्षक आक्रमक; राज्यभरातील शाळा २४ नोव्हेंबरला बंद ठेवण्याचा इशारा!

मुंबई : शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी शिक्षकांसाठी सक्तीची करण्यात आली आहे. या टीईटी सक्तीविरोधात राज्यभरातील शाळा २४ नोव्हेंबरला बंद ठेवण्याचा...

बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी ‘AI’ प्रणालीचा वापर; ड्रोनद्वारे करणार सर्वेक्षण

बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी ‘AI’ प्रणालीचा वापर; ड्रोनद्वारे करणार सर्वेक्षण

पुणे : जिल्ह्यात मानव-बिबट संघर्ष दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे बिबट्यांचे हल्ले रोखण्याच्या दृष्टीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार असून अतिसंवेदनशील भागात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’(एआय)...

पालिकेच्या आश्वासनानंतर कूपरमधील निवासी डॉक्टरांचे आंदोलन मागे!

पालिकेच्या आश्वासनानंतर कूपरमधील निवासी डॉक्टरांचे आंदोलन मागे!

मुंबई : कूपरमधील निवासी डॉक्टर आणि मुंबई महानगरपालिकेतील अधिकारी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर प्रशासनाने मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे कूपरमधील निवासी डॉक्टरांनी...

‘राष्ट्रीय जल पुरस्कारा’त महाराष्ट्राने पटकावला प्रथम क्रमांक!

‘राष्ट्रीय जल पुरस्कारा’त महाराष्ट्राने पटकावला प्रथम क्रमांक!

मुंबई :  केंद्रीय जलशक्ती मंत्रालय,  जल संसाधन, नदी विकास व गंगा संरक्षण विभाग, यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय जल पुरस्कार २०२४ मध्ये...

AIच्या युगात जबाबदार पत्रकारितेचा नवा दृष्टिकोन घडवा – अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा

AIच्या युगात जबाबदार पत्रकारितेचा नवा दृष्टिकोन घडवा – अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा

मुंबई : पत्रकारिता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांच्या संगमातून केवळ तांत्रिक कौशल्य नव्हे, तर जबाबदार वृत्तनिर्मितीची नवीन मानसिकता घडविण्याची गरज...

‘AI’ तंत्रज्ञानावर आधारित टोल नाका सुरू करा – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

‘AI’ तंत्रज्ञानावर आधारित टोल नाका सुरू करा – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : मुंबईच्या उत्तरेकडील प्रवेशद्वारावर होणाऱ्या वाहतूक कोंडीचा आणि वायू प्रदूषणाचा त्रास संपवण्यासाठी दहिसर टोलनाक्याऐवजी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून टोल भरणा...

Page 177 of 365 1 176 177 178 365

Follow US

Our Social Links

Recent News