महाराष्ट्र

रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

रत्नागिरी : शहरात प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याच्या अवैध विक्रीला आळा घालण्यासाठी रत्नागिरी शहर पोलिसांनी पहाटे मोठी कारवाई करत सुमारे...

Read more

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

ठाणे : ठाणे जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन भरारी’ या उपक्रमातून अवकाश विज्ञानाची दारे खुली झाली असून, ९५०० हून अधिक...

Read more

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

मुंबई : भारताच्या रस्ते पायाभूत सुविधांमध्ये मोठा बदल घडवण्यासाठी केंद्र सरकार अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी...

Read more

महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

मुंबई : लालबाग परिसरात मिर्ची ग्रूपच्या वतीने ‘गणेशगल्ली प्रीमियर लीग (GPL) २०२६’ या क्रीडा महोत्सवाचे आयोजन ३० एप्रिल ते ३...

Read more

केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

मुंबई : किंग एडवर्ड मेमोरियल (केईएम) रुग्णालय या ऐतिहासिक रुग्णालयाच्या नावबदलाच्या प्रस्तावाला मार्ड (रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन)ने तीव्र विरोध दर्शवला आहे....

Read more

रिक्षा-टॅक्सी चालकांना मोठा दिलासा! मराठी भाषा शिकण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंतची मुदत

मुंबई : राज्यभरात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादात आता महत्त्वाची घडामोड समोर आली...

Read more

राज्यातील सर्व कृषी विद्यापीठात ५० ॲग्री-बेस्ड इनक्यूबेशन सेंटर्स स्थापन करा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

मुंबई : राज्यातील सर्व कृषि विद्यापीठात कृषी उत्पादन विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी पहिल्या टप्प्यात ५० ॲग्री-बेस्ड इनक्यूबेशन सेंटर्स सुरू करा. कृषी...

Read more

उद्योगस्नेही धोरणामुळे ‘ग्लोबल इन्व्हेस्टमेंट हब’ म्हणून महाराष्ट्राची ओळख – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन असून परदेशी गुंतवणूकदारांसाठी सर्वाधिक पसंतीचे राज्य आहे. राज्य शासनाच्या उद्योगस्नेही धोरणांमुळे जगभरातील कंपन्यांसाठी...

Read more

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

ठाणे : वाढत्या उन्हामुळे शहरातील पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत असून, धरणांतील पाणीसाठा झपाट्याने घटत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन...

Read more

पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वर्षभरापूर्वी काश्मीरमधील पहलगाम खोऱ्यात झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता. दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून...

Read more
Page 63 of 556 1 62 63 64 556

Follow US

Our Social Links

Recent News