• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या ९ शिक्षकांचा देशपातळीवर डंका; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ प्रदान!

admin by admin
September 7, 2026
in महाराष्ट्र, राष्ट्रीय
0
महाराष्ट्राच्या ९ शिक्षकांचा देशपातळीवर डंका; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ प्रदान!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली : शिक्षक दिनाचे औचित्य साधून विज्ञान भवन येथे आयोजित राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६ सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्रातील ९ गुणवंत शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, उच्च शिक्षण विभाग आणि कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात देशभरातील एकूण ८२ शिक्षकांचा गौरव करण्यात आला. यामध्ये ४८ शालेय शिक्षक, २१ उच्च शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापक आणि १३ कौशल्य विकास क्षेत्रातील शिक्षकांचा समावेश होता. प्रत्येक पुरस्कारार्थीला प्रमाणपत्र, पदक आणि ५० हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी, शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुकांत मजूमदार, कौशल्य विकास राज्यमंत्री जयंत चौधरी तसेच शिक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शिक्षकांचे समाज आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदान अधोरेखित करत, शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला, चारित्र्याला आणि विचारांना दिशा देणारे खरे शिल्पकार असल्याचे सांगितले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, रवींद्रनाथ टागोर आणि गोपाळबंधू दास यांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांनी दुर्गम आणि ग्रामीण भागात कार्यरत शिक्षकांच्या समर्पणाचे विशेष कौतुक केले. भारताला ज्ञान आणि कौशल्याची जागतिक राजधानी बनवण्यासाठी प्राथमिक स्तरापासून तंत्रज्ञान, नैतिक मूल्ये आणि कौशल्याधारित शिक्षणाला प्राधान्य देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

महाराष्ट्रातील पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. बीडच्या डॉ. कविता गिट्टे यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणाशी जोडण्यासाठी ‘पालक रक्षक’ आणि ‘शिक्षण आपल्या दारी’सारखे उपक्रम राबवले. नाशिकच्या कुंदा बच्छाव यांनी महापालिका शाळांमध्ये डिजिटल शिक्षण, यंत्रमानव तंत्रज्ञान आणि आधुनिक अध्यापन पद्धतींचा प्रभावी वापर केला. लातूरच्या वैभव कुलकर्णी यांनी खेळणी आणि कलांच्या माध्यमातून गणित शिकवण्याची अभिनव पद्धत विकसित केली, तर साताऱ्याच्या शिवप्रसाद टिंगरे यांनी विज्ञान शिक्षणासाठी कमी खर्चातील प्रयोगसाधने आणि डिजिटल अध्यापनाचा वापर करून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवून दिले. उच्च शिक्षण क्षेत्रात आयआयटी मुंबईचे डॉ. विक्रम विशाल यांनी कार्बन पकड व साठवणूक विषयावर महत्त्वपूर्ण संशोधन केले. वर्ध्याचे डॉ. अमर ताकसांडे यांनी वैद्यकीय शिक्षण आणि ग्रामीण बालआरोग्य क्षेत्रात मोलाचे योगदान दिले, तर सोलापूरच्या डॉ. संदीपान नरोटे यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षणाला चालना दिली. कौशल्य विकास क्षेत्रात धाराशिवचे किरण झारकर यांनी औद्योगिक प्रशिक्षण अधिक प्रभावी बनवले, तर नाशिकच्या अर्चना जाधव यांनी आदिवासी आणि ग्रामीण युवतींना वस्त्ररचना व शिवणकलेचे प्रशिक्षण देत त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. या सर्व शिक्षकांनी आपल्या कार्यातून गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि कौशल्य विकासाला नवी दिशा देत महाराष्ट्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव वाढवला.

Previous Post

‘कॉक्रोच जनता पार्टी’ पुन्हा दिल्लीच्या रस्त्यावर; जंतर-मंतर सोडून थेट पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन!

Next Post

दहीहंडीच्या उत्साहावर अपघाताचे सावट; राज्यात ३०६ गोविंदा जखमी, सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

admin

admin

Next Post
दहीहंडीच्या उत्साहावर अपघाताचे सावट; राज्यात ३०६ गोविंदा जखमी, सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

दहीहंडीच्या उत्साहावर अपघाताचे सावट; राज्यात ३०६ गोविंदा जखमी, सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

हक्काच्या नोकरीसाठी MPSC विद्यार्थी थेट रस्त्यावर; भरती आणि पारदर्शकतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

हक्काच्या नोकरीसाठी MPSC विद्यार्थी थेट रस्त्यावर; भरती आणि पारदर्शकतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

September 7, 2026
“.. तर १० मिनिटांत अख्खा महाराष्ट्र बंद पाडा!”; उपोषणाच्या १०व्या दिवशी मनोज जरांगेंची आंदोलकांना आक्रमक हाक

“.. तर १० मिनिटांत अख्खा महाराष्ट्र बंद पाडा!”; उपोषणाच्या १०व्या दिवशी मनोज जरांगेंची आंदोलकांना आक्रमक हाक

September 7, 2026
NCMC कार्डचा प्रवाशांना मनस्ताप; मुदतवाढीच्या आदेशांनंतरही सवलतीवर संभ्रम कायम

NCMC कार्डचा प्रवाशांना मनस्ताप; मुदतवाढीच्या आदेशांनंतरही सवलतीवर संभ्रम कायम

September 7, 2026
मायभूमीच्या रक्षकांसाठी दिवाळीचा गोडवा; ठाणे-डोंबिवलीतून यंदा १४ हजार सैनिकांना फराळ

मायभूमीच्या रक्षकांसाठी दिवाळीचा गोडवा; ठाणे-डोंबिवलीतून यंदा १४ हजार सैनिकांना फराळ

September 7, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,114)
  • गॅलरी (5)
  • जालना (9)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (109)
  • नाशिक (83)
  • पालघर (73)
  • पालघर (47)
  • पुणे (1,041)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,942)
  • मुंबई (3,432)
  • रत्नागिरी (53)
  • राजकीय (275)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (521)
  • वसई-विरार (62)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

हक्काच्या नोकरीसाठी MPSC विद्यार्थी थेट रस्त्यावर; भरती आणि पारदर्शकतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

हक्काच्या नोकरीसाठी MPSC विद्यार्थी थेट रस्त्यावर; भरती आणि पारदर्शकतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

September 7, 2026
“.. तर १० मिनिटांत अख्खा महाराष्ट्र बंद पाडा!”; उपोषणाच्या १०व्या दिवशी मनोज जरांगेंची आंदोलकांना आक्रमक हाक

“.. तर १० मिनिटांत अख्खा महाराष्ट्र बंद पाडा!”; उपोषणाच्या १०व्या दिवशी मनोज जरांगेंची आंदोलकांना आक्रमक हाक

September 7, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
हक्काच्या नोकरीसाठी MPSC विद्यार्थी थेट रस्त्यावर; भरती आणि पारदर्शकतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

हक्काच्या नोकरीसाठी MPSC विद्यार्थी थेट रस्त्यावर; भरती आणि पारदर्शकतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

September 7, 2026
“.. तर १० मिनिटांत अख्खा महाराष्ट्र बंद पाडा!”; उपोषणाच्या १०व्या दिवशी मनोज जरांगेंची आंदोलकांना आक्रमक हाक

“.. तर १० मिनिटांत अख्खा महाराष्ट्र बंद पाडा!”; उपोषणाच्या १०व्या दिवशी मनोज जरांगेंची आंदोलकांना आक्रमक हाक

September 7, 2026
NCMC कार्डचा प्रवाशांना मनस्ताप; मुदतवाढीच्या आदेशांनंतरही सवलतीवर संभ्रम कायम

NCMC कार्डचा प्रवाशांना मनस्ताप; मुदतवाढीच्या आदेशांनंतरही सवलतीवर संभ्रम कायम

September 7, 2026
मायभूमीच्या रक्षकांसाठी दिवाळीचा गोडवा; ठाणे-डोंबिवलीतून यंदा १४ हजार सैनिकांना फराळ

मायभूमीच्या रक्षकांसाठी दिवाळीचा गोडवा; ठाणे-डोंबिवलीतून यंदा १४ हजार सैनिकांना फराळ

September 7, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION