• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

आषाढी एकादशीला यंदा ‘डिजिटल उपवास’! मोबाईल ऐवजी विठ्ठल नामस्मरणावर भर देण्याचे विश्वस्तांचे आवाहन

admin by admin
July 24, 2026
in महाराष्ट्र
0
आषाढी एकादशीला यंदा ‘डिजिटल उपवास’! मोबाईल ऐवजी विठ्ठल नामस्मरणावर भर देण्याचे विश्वस्तांचे आवाहन
Share on FacebookShare on WAShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरांमध्ये भक्तांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी पूर्ण झाली असून, यंदा भक्तीबरोबरच ‘डिजिटल उपवास’ करण्याचे अनोखे आवाहन मंदिर विश्वस्त मंडळांकडून करण्यात आले आहे. आषाढी एकादशीला मोठ्या संख्येने भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी मंदिरात येतात. मात्र, दर्शनावेळी मोबाईलवर फोटो, व्हिडिओ, रिल्स तयार करणे किंवा सोशल मीडियावर वेळ घालविण्यामुळे भक्तीमय वातावरणात व्यत्यय येत असल्याचे निरीक्षण मंदिर प्रशासनाने नोंदवले आहे. याच पार्श्वभूमीवर, ज्या प्रकारे भाविक एकादशीच्या दिवशी अन्नाचा उपवास करतात, त्याचप्रमाणे एक दिवस मोबाईल आणि सामाजिक माध्यमांपासून दूर राहून विठ्ठल नामस्मरणात तल्लीन व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. श्री गजानन मंदिर विश्वस्त मंडळासह शहरातील अनेक विठ्ठल मंदिरांनी या उपक्रमाला पाठिंबा दिला असून, भाविकांनी शक्यतो मोबाईल घरी किंवा वाहनात ठेवून संपूर्ण दिवस भक्ती, भजन, कीर्तन आणि नामस्मरणात व्यतीत करावा, असेही सांगण्यात आले आहे. आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला शहरातील विविध मंदिरांमध्ये ‘ज्ञानबा-तुकाराम’ आणि ‘विठ्ठल-विठ्ठल’च्या जयघोषात भजन, कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी सायंकाळपासून तसेच शनिवारी पहाटेपर्यंत विविध कलाकार आणि भाविक विठ्ठल चरणी आपली सेवा अर्पण करणार असून, मंदिर परिसरात रोषणाई, फुलांची सजावट आणि आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

शहरातील धावणी मोहल्ला (शहागंज), ज्योतीनगर, जयसिंगपुरा, पंढरपूर गाव, सुधाकरनगर यांसह सुमारे २० ते २५ विठ्ठल-रुक्मिणी मंदिरांमध्ये ‘डिजिटल उपवास’ उपक्रम राबविण्यात येत आहे. मंदिर प्रशासनाच्या मते, दर्शनाच्या रांगेत मोबाईलचा वापर कमी झाल्यास भाविकांना शांततेत दर्शन घेता येईल, तसेच इतरांना होणारा त्रासही टाळता येईल. या उपक्रमाला भाविकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे मंदिर विश्वस्तांनी सांगितले. तंत्रज्ञानाच्या युगात काही काळ मोबाईलपासून दूर राहून मन एकाग्र करून विठ्ठलाच्या भक्तीत रमल्यास आध्यात्मिक समाधान अधिक मिळेल, अशी भावना अनेक भाविकांनी व्यक्त केली. आषाढी एकादशीच्या दिवशी बहुतांश मंदिरांचे दरवाजे पहाटे ५ वाजल्यापासून दर्शनासाठी खुले राहणार असून, महाआरतीनंतर रात्री उशिरापर्यंत दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन शिस्तबद्ध दर्शनासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली असून, आवश्यक सुरक्षा आणि सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय भाविकांसाठी साबुदाणा खिचडी, फराळ, राजगिरा लाडू आदी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. भक्तांनी मंदिर परिसरात स्वच्छता राखावी, दर्शनावेळी संयम बाळगावा आणि शक्यतो मोबाईलचा वापर टाळून विठ्ठल नामात तल्लीन व्हावे, असे आवाहन मंदिर प्रशासनाने पुन्हा एकदा केले आहे.

Previous Post

नागालँडच्या तरुणाची अनोखी मदत! जंतरमंतरवरील आंदोलनकर्त्यांसाठी दिली १५० पिझ्झांची ऑर्डर

Next Post

वसई-विरार महापालिकेचे कंत्राटी आरोग्य कर्मचारी आक्रमक; ५०० हून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थेट ‘अन्नत्याग’ आंदोलन

admin

admin

Next Post
वसई-विरार महापालिकेचे कंत्राटी आरोग्य कर्मचारी आक्रमक; ५०० हून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थेट ‘अन्नत्याग’ आंदोलन

वसई-विरार महापालिकेचे कंत्राटी आरोग्य कर्मचारी आक्रमक; ५०० हून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थेट 'अन्नत्याग' आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

पावसाचा तांडव, मुंबई-गुजरात रेल्वे ठप्प! पालघरमध्ये २५ जणांचे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी

पावसाचा तांडव, मुंबई-गुजरात रेल्वे ठप्प! पालघरमध्ये २५ जणांचे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी

July 24, 2026
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात टीम इंडियाचा पहिला विजय; झिम्बाब्वेचा ७ विकेट्सने धुव्वा!

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात टीम इंडियाचा पहिला विजय; झिम्बाब्वेचा ७ विकेट्सने धुव्वा!

July 24, 2026
वसई-विरार महापालिकेचे कंत्राटी आरोग्य कर्मचारी आक्रमक; ५०० हून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थेट ‘अन्नत्याग’ आंदोलन

वसई-विरार महापालिकेचे कंत्राटी आरोग्य कर्मचारी आक्रमक; ५०० हून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थेट ‘अन्नत्याग’ आंदोलन

July 24, 2026
आषाढी एकादशीला यंदा ‘डिजिटल उपवास’! मोबाईल ऐवजी विठ्ठल नामस्मरणावर भर देण्याचे विश्वस्तांचे आवाहन

आषाढी एकादशीला यंदा ‘डिजिटल उपवास’! मोबाईल ऐवजी विठ्ठल नामस्मरणावर भर देण्याचे विश्वस्तांचे आवाहन

July 24, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (67)
  • पालघर (45)
  • पुणे (1,019)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,721)
  • मुंबई (3,296)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (480)
  • वसई-विरार (44)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (205)

Follow Us

Recent News

पावसाचा तांडव, मुंबई-गुजरात रेल्वे ठप्प! पालघरमध्ये २५ जणांचे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी

पावसाचा तांडव, मुंबई-गुजरात रेल्वे ठप्प! पालघरमध्ये २५ जणांचे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी

July 24, 2026
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात टीम इंडियाचा पहिला विजय; झिम्बाब्वेचा ७ विकेट्सने धुव्वा!

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात टीम इंडियाचा पहिला विजय; झिम्बाब्वेचा ७ विकेट्सने धुव्वा!

July 24, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
पावसाचा तांडव, मुंबई-गुजरात रेल्वे ठप्प! पालघरमध्ये २५ जणांचे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी

पावसाचा तांडव, मुंबई-गुजरात रेल्वे ठप्प! पालघरमध्ये २५ जणांचे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी

July 24, 2026
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात टीम इंडियाचा पहिला विजय; झिम्बाब्वेचा ७ विकेट्सने धुव्वा!

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात टीम इंडियाचा पहिला विजय; झिम्बाब्वेचा ७ विकेट्सने धुव्वा!

July 24, 2026
वसई-विरार महापालिकेचे कंत्राटी आरोग्य कर्मचारी आक्रमक; ५०० हून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थेट ‘अन्नत्याग’ आंदोलन

वसई-विरार महापालिकेचे कंत्राटी आरोग्य कर्मचारी आक्रमक; ५०० हून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थेट ‘अन्नत्याग’ आंदोलन

July 24, 2026
आषाढी एकादशीला यंदा ‘डिजिटल उपवास’! मोबाईल ऐवजी विठ्ठल नामस्मरणावर भर देण्याचे विश्वस्तांचे आवाहन

आषाढी एकादशीला यंदा ‘डिजिटल उपवास’! मोबाईल ऐवजी विठ्ठल नामस्मरणावर भर देण्याचे विश्वस्तांचे आवाहन

July 24, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION