• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Maharashtra Crime Times
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home नागपूर

महाराष्ट्रात दिवाळीनंतरच विधानसभा, 3 टप्प्यात मतदान?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडूनच दुजोरा

राज्यात लोकसभा निवडणुकांमध्ये कमी मतदान झालं, त्याचे प्रमुख कारण मतदार याद्यांमधील गोंधळ होता. त्यामुळे प्रशासनाने विधानसभा निवडणुकांच्या पूर्वी मतदार याद्यांमधील चुका दुरुस्त करणे सुरु केले आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
September 16, 2024
in नागपूर
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नागपूर : राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांसाठीची घोषणा पुढील महिन्यात पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. तर, दिवाळीनंतरच निवडणुकांचे फटाके फुटणार आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू असून विधानसभा मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. तसेच, आपल्याला महाविकास आघाडी किंवा महायुतीमध्ये संधी पाहून, किंवा संधी मिळणार नाही, याचा अंदाज घेऊन उमेदवारांचेही पक्षांतर सुरू आहे. दरम्यान, यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकांबाबत भाष्य केलं होतं. आता, पुन्हा एकदा त्यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये विधानसभा निवडणुकांबाबत भाष्य केलं आहे. त्यामुळे, विधानसभेच्या निवडणुका दिवाळीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात होतील. सन १९९९ नंतर महाराष्ट्रात पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका एकापेक्षा अधिक टप्प्यात होण्याची यंदा दाट शक्यता आहे. सन २०२४ उजाडला तेव्हापासून राज्यात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका केव्हा होतील ही चर्चा सुरू आहे. सुरुवातीला विधानसभा निवडणुका लोकसभेत सोबतच होतील अशी चर्चा रंगली होती. त्यानंतर विधानसभा निवडणुका सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात होईल अशी चर्चा सुरू झाली. मात्र, विधानसभा निवडणुका दिवाळीनंतर म्हणजेच नोव्हेंबरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात होईल आणि तीही एका टप्प्यात नसून दोन टप्प्यात होईल, अशी बातमी सर्वात आधी एबीपी माझा ने दिली होती. राज्यातील विधानसभा निवडणुका १२ ते १८ नोव्हेंबर दरम्यान होईल, आणि १९९९ नंतर पहिल्यांदाच राज्यात दोन टप्प्यात मतदान होईल. आता, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना माहिती दिली की, राज्यात नोव्हेंबरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात दोन टप्प्यांमध्ये निवडणुका होतील. दरम्यान, राज्यात नोव्हेम्बर महिन्यात निवडणुका घेण्यासंदर्भात काही प्रशासकीय, काही राजकीय तर काही सुरक्षा विषयक कारणं आहेत.

राज्यात लोकसभा निवडणुकांमध्ये कमी मतदान झालं, त्याचे प्रमुख कारण मतदार याद्यांमधील गोंधळ होता. त्यामुळे प्रशासनाने विधानसभा निवडणुकांच्या पूर्वी मतदार याद्यांमधील चुका दुरुस्त करणे सुरु केले आहे. चुकांची दुरुस्ती, नव्या मतदारांची नोंदणी, यामुळे राज्यातील मतदार याद्या लवकर पूर्ण झाल्या नाहीत. म्हणून हरयाणाचे निवडणूक महाराष्ट्राच्या आधी होत आहे. राज्यात गेल्या काही महिन्यात आरक्षण विषयक आंदोलन, उपोषण आणि यात्रानी वातावरण ढवळून निघाले आहे. अनेक ठिकाणी नेत्यांना गावबंदी ही झाली. त्यामुळे निवडणूक विषयक तणाव लोकसभेच्या वेळेला संपूर्ण राज्यात खास करून मराठवाड्यात दिसून आला. याशिवाय लव जिहाद सारखे मुद्दे, त्या विरोधात हिंदू संघटनांचे राज्यव्यापी आंदोलन आणि नंतर रामगिरी महाराजांचे वक्तव्य. अशा अनेक कारणांनी राज्य पोलीस दल गुप्तहेर विभाग, निवडणूक आयोग सर्वाना वाटतंय की निवडणूक पूर्ण तयारीनिशी व्हाव्या. म्हणूनच विधानसभा निवडणूक नोव्हेंबर महिन्यात एक नव्हे तर दोन टप्प्यात घेण्याची शिफारस होती. राज्यातील सत्ताधारी महायुतीला लोकसभा निवडणुकीत धक्का बसला. त्याच्यातून सावरत तडकाफडकीने मतदारांना आकर्षित करणाऱ्या काही योजना महायुतीने जाहीर केल्या. अजूनही काही योजनांची घोषणा होणे अपेक्षित आहे. अशा स्थितीत महायुतीने जाहीर केलेल्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ मतदारांपर्यंत पोहोचवल्यानंतर निवडणुकीत जाण्याचे ठरविले. लाडकी बहीण योजनेसारख्या थेट लाभाच्या योजना त्यापैकीच एक प्रमुख कारण आहे. महायुती असो किंवा महाविकास आघाडी दोन्ही बाजूला तीन तीन पक्ष असल्याने जागावाटप आधसारखा सोपं राहिलेलं नाही. त्यामुळे दोन्ही आघाड्यांनाही निवडणुका उशिरा झाल्यास आपापसातील वाद सोडवण्यासाठी पुरेसा वेळ मिळू शकतो. या सर्व कारणांमुळे दोन्ही पक्ष राजकीय भूमिका काहीही घेत असले तरी निवडणुका उशिरा होत असल्याबद्दल समाधानीच आहे..

Previous Post

‘राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्यांना ११ लाखाचं बक्षीस देऊ’ शिंदेंच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

Next Post

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेमुळे गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेमुळे गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेमुळे गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी ‘AI’ प्रणालीचा वापर; ड्रोनद्वारे करणार सर्वेक्षण

बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी ‘AI’ प्रणालीचा वापर; ड्रोनद्वारे करणार सर्वेक्षण

November 12, 2025
पालिकेच्या आश्वासनानंतर कूपरमधील निवासी डॉक्टरांचे आंदोलन मागे!

पालिकेच्या आश्वासनानंतर कूपरमधील निवासी डॉक्टरांचे आंदोलन मागे!

November 12, 2025
‘राष्ट्रीय जल पुरस्कारा’त महाराष्ट्राने पटकावला प्रथम क्रमांक!

‘राष्ट्रीय जल पुरस्कारा’त महाराष्ट्राने पटकावला प्रथम क्रमांक!

November 12, 2025
AIच्या युगात जबाबदार पत्रकारितेचा नवा दृष्टिकोन घडवा – अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा

AIच्या युगात जबाबदार पत्रकारितेचा नवा दृष्टिकोन घडवा – अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा

November 12, 2025

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (38)
  • अहिल्यानगर (7)
  • कृषी (19)
  • कोकण (20)
  • कोल्हापूर (19)
  • कोल्हापूर जिल्हा (3)
  • गुन्हेगारी (935)
  • गॅलरी (3)
  • जालना (2)
  • ठाणे (395)
  • नवी मुंबई (169)
  • नागपूर (58)
  • नाशिक (36)
  • पालघर (40)
  • पालघर (40)
  • पुणे (789)
  • पुणे जिल्हा (146)
  • महाराष्ट्र (607)
  • मुंबई (2,469)
  • रत्नागिरी (24)
  • राजकीय (133)
  • रायगड (31)
  • राष्ट्रीय (186)
  • विशेष लेख (576)
  • सांगली (5)
  • सातारा (10)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (11)
  • स्पोर्ट्स (148)

Follow Us

Recent News

बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी ‘AI’ प्रणालीचा वापर; ड्रोनद्वारे करणार सर्वेक्षण

बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी ‘AI’ प्रणालीचा वापर; ड्रोनद्वारे करणार सर्वेक्षण

November 12, 2025
पालिकेच्या आश्वासनानंतर कूपरमधील निवासी डॉक्टरांचे आंदोलन मागे!

पालिकेच्या आश्वासनानंतर कूपरमधील निवासी डॉक्टरांचे आंदोलन मागे!

November 12, 2025
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023
प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024
कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये  ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी ‘AI’ प्रणालीचा वापर; ड्रोनद्वारे करणार सर्वेक्षण

बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी ‘AI’ प्रणालीचा वापर; ड्रोनद्वारे करणार सर्वेक्षण

November 12, 2025
पालिकेच्या आश्वासनानंतर कूपरमधील निवासी डॉक्टरांचे आंदोलन मागे!

पालिकेच्या आश्वासनानंतर कूपरमधील निवासी डॉक्टरांचे आंदोलन मागे!

November 12, 2025
‘राष्ट्रीय जल पुरस्कारा’त महाराष्ट्राने पटकावला प्रथम क्रमांक!

‘राष्ट्रीय जल पुरस्कारा’त महाराष्ट्राने पटकावला प्रथम क्रमांक!

November 12, 2025
AIच्या युगात जबाबदार पत्रकारितेचा नवा दृष्टिकोन घडवा – अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा

AIच्या युगात जबाबदार पत्रकारितेचा नवा दृष्टिकोन घडवा – अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा

November 12, 2025
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION