महाराष्ट्र

कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली! राजीनामा दिल्यानंतर ४८ तासांत होणार सर्व हिशोब; १ एप्रिलपासून नवा नियम लागू

नवी दिल्ली : १ एप्रिलपासून नवीन कामगार कायदा लागू झाला आहे. यामुळे कामगारांना फायदा होणार आहे. आता नोकरी सोडल्यानंतर कर्मचाऱ्यांना...

Read more

११ वर्षांनंतर स्वामी पुन्हा भेटीला! ‘देऊळ बंद २’च्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला; ‘या’ दिवशी येणार भेटीला

वृत्तसंस्था : ‘टाईमपास’नंतर ‘टाईमपास २’ आणि ‘टाईमपास ३’नेही तरुणांमध्ये मोठी लोकप्रियता मिळवली. तसेच ‘दगडी चाळ’च्या यशानंतर ‘दगडी चाळ २’ प्रेक्षकांच्या...

Read more

रिक्षा चालकांनो सावधान! मराठी बोलता येत नसल्यास परवान्यावर गंडांतर? प्रताप सरनाईक यांचे फेरपडताळणीचे आदेश

भाईंदर : रिक्षा परवाना घेतल्यानंतरही मराठी बोलता येत नसलेल्या चालकांची पुन्हा खातरजमा करण्याचे आदेश राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रादेशिक...

Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३५वी जयंती ‘विचारांचा उत्सव’ म्हणून साजरी करूया – मुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्धार

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारांनी आणि संविधानाने देशाला प्रगतीची दिशा मिळाली आहे. त्यांचे कार्य आणि त्यांनी समाजाच्या...

Read more

शिधावाटप विभागाचा धडाका! वैजापूर रोडवर एलपीजी चोरीचे रॅकेट उद्ध्वस्त; १.२६ कोटींचा मुद्देमाल जप्त

मुंबई : शिधावाटप विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने मोठी कारवाई करत एलपीजी गॅस चोरीचा प्रकार उघडकीस आणला आहे. दि. २ एप्रिल...

Read more

टोलवर रोख व्यवहार बंद! सर्व टोल नाक्यांवर आता फक्त डिजिटल व्यवहार बंधनकारक

नवी दिल्ली : राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता देशातील सर्व टोल प्लाझावर रोख रक्कम घेतली जाणार नाहीये....

Read more

मुंबई पोलिसांचा दणका: आता खाजगी गाड्यांवर ‘अवांतर’ दिवे चालणार नाहीत!

मुंबई : महापौर रितू तावडे यांनी वाहनांवर लावलेल्या लाल-निळ्या फ्लॅश लाइटनंतर व्हीआयपींच्या वाहनांवरील दिवे पुन्हा चर्चेत आले होते. ही व्हीआयपी संस्कृती रडारवर आल्यानंतर...

Read more

शिक्षण रूपांतर धोरण २०२६ : महापालिका शाळांमध्ये आता बालवाडीपासून इंग्रजी माध्यमाचे शिक्षण

नवी मुंबई : महानगरपालिकेच्या शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणणारे ‘शिक्षण रूपांतर धोरण २०२६’ महासभेत मंजूर करण्यात आले असून, यामुळे शहरातील...

Read more

आपत्ती निवारणासाठी NDRF-SDRF सज्ज; ठाणे जिल्ह्यात १५ दिवसांचे विशेष प्रशिक्षण सुरू

ठाणे : आपत्ती काळात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) या सारख्या यंत्रणांसोबत समन्वय कसा ठेवावा, अत्याधुनिक उपकरणांचा वापर कसा करावा आणि...

Read more

उद्योगांना गॅसचा तुटवडा भासणार नाही; एलपीजी पुरवठा सुरळीत करण्याचा शब्द! – राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांचा पुढाकार

मुंबई : महाराष्ट्रात कार्यरत असलेली प्रत्येक विदेशी कंपनी ही राज्याचीच आहे, या भूमिकेतून राज्य शासन सर्वतोपरी काळजी घेत आहे. पश्चिम...

Read more
Page 76 of 557 1 75 76 77 557

Follow US

Our Social Links

Recent News