• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

अंबानींना राज्य सरकारचा दणका; कंपन्या विकल्या, व्यवसाय बुडाला, आता हातून एअरपोर्ट्सही निसटणार

महाराष्ट्र सरकार अनिल अंबानी यांच्या कंपनीकडून पाच विमानतळे परत घेण्याच्या विचारात आहे जी २००८-०९ मध्ये रिलायन्स एअरपोर्ट डेव्हलपर्सकडे सांभाळ करण्यासाठी देण्यात आली होती. अनिल अंबानी यांच्या कंपनीकडे बारामती, नांदेड, उस्मानाबाद, लातूर आणि यवतमाळ विमानतळांच्या विकासाचे काम सोपवण्यात आले होते.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 24, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : कधी देशातील सर्वात श्रीमंत असलेल्या अनिल अंबानी यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कंपन्या मोठ्या कर्जाच्या दबावाखाली आहेत. एका मोगोमाग एका कंपन्यांची विक्री होत असताना अनिल अंबानींचा साम्राज्य उध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. अनिल अंबानी एकेकाळी जगातील पहिल्या १० अब्जाधीशांपैकी एक होते, तर आता त्यांनी स्वतःला पूर्णपणे दिवाळखोर जाहीर केले असून आता त्यांना आणखी एक झटका बसणार आहे. आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या अनिल अंबानी यांच्याकडून महाराष्ट्र सरकार पाच विमानतळे परत घेण्याची तयारी करत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधानसभेत सांगितले की, सरकार लवकरच अनिल अंबानी समूहाकडून लातूर, उस्मानाबाद, नांदेड, यवतमाळ आणि बारामती विमानतळ परत घेऊ शकते.

महाराष्ट्र सरकारने २००८-२००९ मध्ये अनिल अंबानी यांच्याकडे बारामती, नादेड, उस्मानाबाद, लातूर आणि यवतमाळ विमानतळांच्या विकासाचे काम सरकारकडून सोपवण्यात आले होते. परंतु कंपनीची आर्थिक स्थिती कोलमडल्याने अंबानींची कंपनीना विमानतळाची देखभाल करत आहे ना थकबाकी भरत आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकार रिलायन्स एअरपोर्ट डेव्हलपर्सकडून ही विमानतळे परत घेण्याच्या विचारात आहे. या पाचही विमानतळांसाठी रिलायन्स एअरपोर्ट डेव्हलपर्स लिमिटेडने सर्वाधिक ६३ कोटी रुपयांची बोली लावली गेली होती. रिलायन्स एअरपोर्ट डेव्हलपर्स लिमिटेडकडून थकबाकी कशी वसूल करायची याबाबत सरकार ॲटर्नी जनरल यांच्याकडून कायदेशीर मत मागणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तसेच, त्याऐवजी सरकार विमानतळाचा पूर्ण ताबा घेऊ शकते का, याबाबत मत जाणून घेण्यात येणार आहे. विधानसभेत बोलल्यानंतर फडणवीस यांनी ट्विट केले की, नांदेड, लातूर विमानतळाचे काम ठप्प झाले आहे. ज्या कंपनीला हे काम दिले होते त्यांनी थकबाकी भरलेली नाही. ॲटर्नी-जनरल यांचे मत घेतले जाईल आणि आम्ही हे काम जलद करू. यासोबतच त्यांनी त्या ट्विटमध्ये विमानतळाशी संबंधित इतर प्रकल्पांची माहिती दिली होती.

Previous Post

चिराग-सात्त्विक सगळ्यांवर पडले भारी; नंबर वन जोडीला पराभूत करत लगावला जेतेपदाचा चौकार

Next Post

सहाय्यक पोलीस आयुक्ताकडून पत्नी, पुतण्याची गोळी झाडून हत्या; स्वतःवर गोळी झाडून संपवल जीवन

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

सहाय्यक पोलीस आयुक्ताकडून पत्नी, पुतण्याची गोळी झाडून हत्या; स्वतःवर गोळी झाडून संपवल जीवन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

April 30, 2026
राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

April 30, 2026
१ मे – महाराष्ट्र दिन : संघर्ष, बलिदान आणि अभिमानाची गाथा

१ मे – महाराष्ट्र दिन : संघर्ष, बलिदान आणि अभिमानाची गाथा

April 30, 2026
उन्हाळी सुट्टीत कलेचा आनंद! नेहरू सेंटरमध्ये विनामूल्य सांस्कृतिक कार्यशाळेचा धमाका

उन्हाळी सुट्टीत कलेचा आनंद! नेहरू सेंटरमध्ये विनामूल्य सांस्कृतिक कार्यशाळेचा धमाका

April 30, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,034)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (198)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (915)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,249)
  • मुंबई (3,003)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (381)
  • वसई-विरार (13)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

April 30, 2026
राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

April 30, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

April 30, 2026
राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

April 30, 2026
१ मे – महाराष्ट्र दिन : संघर्ष, बलिदान आणि अभिमानाची गाथा

१ मे – महाराष्ट्र दिन : संघर्ष, बलिदान आणि अभिमानाची गाथा

April 30, 2026
उन्हाळी सुट्टीत कलेचा आनंद! नेहरू सेंटरमध्ये विनामूल्य सांस्कृतिक कार्यशाळेचा धमाका

उन्हाळी सुट्टीत कलेचा आनंद! नेहरू सेंटरमध्ये विनामूल्य सांस्कृतिक कार्यशाळेचा धमाका

April 30, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION