• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

१५ ऑगस्टपासून मंत्रालयात प्रवेश मिळवण्यासाठी ‘डीजी ॲप’वर नोंदणी करणे अनिवार्य

admin by admin
August 11, 2025
in मुंबई, विशेष लेख
0
१५ ऑगस्टपासून मंत्रालयात प्रवेश मिळवण्यासाठी ‘डीजी ॲप’वर नोंदणी करणे अनिवार्य
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मंत्रालयातील गर्दी कमी करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी, पत्रकारांना चेहरा पडताळणी यंत्रणेद्वारे प्रवेश बंधनकारक करण्यात आले. मात्र त्यानंतरही दुपारी दोन वाजल्यानंतर मंत्रालयाबाहेरील प्रवेशासाठीच्या खिडक्यांवर प्रवेशपत्र घेऊन आत येणाऱ्यांची गर्दी काही कमी झाली नाही. यासाठीची लांबच लांब रांग एका प्रवेशद्वारापासून दुसऱ्या प्रवेशद्वारावर तर कधी थेट येथील भाजप प्रदेश कार्यालयापर्यंत पोहोचल्याने आता हे प्रवेशपत्रही देणे बंद करण्यात येणार आहे. १५ ऑगस्टपासून डीजीप्रवेश ॲपवर नोंद करणाऱ्यांनाच मंत्रालयात प्रवेश करता येणार आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून मंत्रालयात होणारी अनावश्यक गर्दी कमी करण्यासाठी चेहरा पडताळणी यंत्रणा बसविण्यात आली. त्याचबरोबर डीजी ॲपवर नोंद करून प्रवेशपत्र मिळण्याची व्यवस्थाही करण्यात आली. मात्र ग्रामीण भागातून, गाव-खेड्यातून येणाऱ्या ज्या लोकांकडून अद्ययावत फोन नसतो त्यांना प्रवेश घेणे शक्य व्हावे यासाठी खिडकीवर प्रवेशपत्र देण्याची सुविधाही ठेवण्यात आली होती. मात्र १५ ऑगस्टपासून खिडकीवर प्रवेशपत्र मिळणार नाही. त्यानंतर अभ्यांगताना हे अॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करून त्यामध्ये दहा अंकी मोबाईल नंबर आणि नोंदणी केल्यानंतरच मंत्रालयात प्रवेश मिळणार आहे.

‘डीजी प्रवेश ॲप’च्या पूर्वी मंत्रालयात प्रवेशासाठी तासनतास रांगा लावाव्या लागत होता. यामुळे मोठ्या प्रमाणावर वेळ वाया जात असे. मंत्री,आमदार, मंत्र्यांचे खासगी सचिव, स्वीय सहायक यांना भेटण्यासाठी मोठी गर्दी होती. विशेषत: मंत्रिमंडळ बैठकीच्या वेळी या गर्दीचे प्रमाण वाढते. कित्येकदा ही रांग उद्यान प्रवेशद्वारापासून ते मुख्य प्रवेशद्वारापर्यंत ते थेट भाजप कार्यालयापर्यंत जात असे. डीजी प्रवेश ॲप विकसित केल्यानंतरही ही गर्दी नियंत्रणात येत नव्हती. त्यामुळे १५ ऑगस्टपासून आता ऑफलाइन प्रवेश पूर्णत: बंद करण्यात येणार असल्याचे गृह विभागाचे उपसचिव चेतन निकम यांनी दिली. ज्यांच्याकडे स्मार्ट फोन नसेल अशा व्यक्तींसाठी कोणती यंत्रणा राबवायची, कोणती कार्यप्रणाली विकसित करायची यावरही काम सुरू असून त्यांचीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाणार असल्याचे निकम म्हणाले.

Previous Post

ओला, उबेरला आता भारत टॅक्सीचे आव्हान

Next Post

महावितरण करणार थकबाकीदार-वीजचोरांवर फौजदारी कारवाई ?

admin

admin

Next Post
महावितरण करणार थकबाकीदार-वीजचोरांवर फौजदारी कारवाई ?

महावितरण करणार थकबाकीदार-वीजचोरांवर फौजदारी कारवाई ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

April 22, 2026
पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 22, 2026
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

April 22, 2026
वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

April 22, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,031)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (438)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (910)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,220)
  • मुंबई (2,984)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (378)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

April 22, 2026
पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 22, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

April 22, 2026
पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 22, 2026
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

April 22, 2026
वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

April 22, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION