खून करुन फरार झालेल्या आरोपीला गुजरातमधील द्वारका बंदर येथील जहाजातून अटक

वसई : खुन करुन फरार झालेल्या आरोपीला गुजरात राज्यातील द्वारका बंदर येथील जहाजातून अटक करण्यात नायगावच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना...

Read more

रत्नागिरीकरांचं स्वप्न लवकरच होणार पूर्ण, सामान्यांना मिळणार विमानातून प्रवास करण्याचा लाभ

रत्नागिरी : रत्नागिरीकरांचं लवकरच विमान प्रवासाचं स्वप्न पूर्ण होणार आहे. येत्या काही महिन्यांत रत्नागिरी विमानतळावरून विमान सेवा सुरू होणार आहे....

Read more

रायगड हादरले; १० वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपी फरार

रायगड : रायगड जिल्ह्यातील वरंध येथे अल्पवयीन १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण...

Read more

ठाण्यात बनावट नोटांसह दोघांना अटक, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

ठाणे : दसरा आणि दिवाळीमध्ये नागरिक मोठ्याप्रमाणात खरेदी करतात. याचा गैरफादा घेऊन बनावट चलन बाजारात विविध माध्यमातून आणले जाते. ठाणे पोलिसांच्या...

Read more

भारतातील सर्वात लांब मेट्रो मार्ग महाराष्ट्रात; बदलापूर ते कांजूरमार्ग मेट्रो धावणार, प्रवाशांना दिलासा

ठाणे : भारतातील प्रमुख शहरांमध्ये मेट्रो प्रकल्प राबवला जात आहे. महाराष्ट्रातही मेट्रोचं जाळं पसरवण्यात येत आहे. महाराष्ट्रात भारतातील सर्वात लांब...

Read more

रायगड पोलीसांची कामगिरी; ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

रायगड : ऑनलाईन गेमिंग आणि जुगाराच्या अ‍ॅप्सपासून लांब राहण्याचं आवाहन आणि जनजागृती सायबर क्राईमच्या वतीने कायमच करण्यात येते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या...

Read more

कोकणकरांसाठी आनंदाची बातमी: ऑक्टोबरपासून रो-रो सेवा सुरू, ५.५ तासांत मुंबईहून कोकणात

मुंबई : मुंबईतून कोकणात रो-रोद्वारे जाण्याची प्रतीक्षा लवकरच संपणार असून, ऑक्टोबरचा मुहूर्त ठरण्याची शक्यता आहे. भाऊचा धक्का ते जयगड व...

Read more

सात दिवसांत शाळेचे फलक मराठीत करा, ठाणे महापालिकेला मनसेचा इशारा

ठाणे : मराठी भाषा ही राज्याची राजभाषा असून तिचा सन्मान राखणे व वापर बंधनकारक करणे हे शासनाच्या आदेशात स्पष्ट आहे आणि...

Read more

घोडबंदरच्या रहिवाशांना वाहतुक कोंडीचा जाच; ९ तासात अपघाताच्या ३ घटना

ठाणे : ठाण्यात मेट्रोच्या चाचणीनंतर वाहतुक कोंडीची स्वप्न उराशी बाळगून असलेल्या घोडबंदरच्या रहिवाशांना आज, मंगळवारी सकाळी वाहतुक कोंडीचा जाच सहन करावा...

Read more

मुंबई – रत्नागिरी प्रवास आता एका तासात; रत्नागिरी विमानतळ लवकरच प्रवाशांच्या सेवेत

रत्नागिरी : कोकणातील लोकांना आता मुंबईत एका तासात पोहचणे शक्य होणार आहे. रत्नागिरी ते मुंबई असा ३२६ किलोमीटरचा प्रवास केवळ हवाई...

Read more
Page 1 of 48 1 2 48

Follow US

Our Social Links

Recent News