admin

admin

पुण्याला पाणी टंचाईच्या तीव्र झळा; १५० च्या वर पिण्याच्या पाण्याच्या टँकरची संख्या

पुणे : पुणे जिल्ह्यासह पुणे विभागात पाणी टंचाईच्या तीव्र झळा बसत आहेत. दिवसेंदिवस यामध्ये वाढ होताना दिसत असून, आजमितीला पुणे...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज मुंबईत आगमन; मुख्यमंत्रीसह उपमुख्यमंत्री आणि रेल्वेमंत्री यांची उपस्थिती

मुंबई : भारताच्या पहिल्या जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन (वेव्हज्) शिखर परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईतील जिओ वर्ल्ड...

गोखले पुल लवकरच मुंबईकरांच्या सेवेत येणार, तसेच विक्रोळी पुलाचे ९५% काम पूर्ण

मुंबई : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी असून, अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पुलाचा दुसरा भाग १०० टक्के तयार आहे. १...

“पैसे दे नाहीतर ठार मारेल ..” व्यावसायिकाला खंडणीची मागणी

पुणे : सराईत गुन्हेगाराने दादागिरी करत एका व्यावसायिकाला दुकान चालविण्यासाठी खंडणीची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पैसे न दिल्यास जीवे...

लवकरच मुंबई – बिहार अमृत भारत एक्स्प्रेस सेवेत ..

मुंबई : वंदे भारत एक्स्प्रेसच्या धर्तीवर देशात विनावातानुकूलित अमृत भारत एक्स्प्रेस सुरू झाली. तसेच, आता ही एक्स्प्रेस मुंबई आणि बिहारला जोडणार...

दोघांचे भांडण तिसऱ्याचा मृत्यू; मित्राला वाचविण्यासाठी गेलेल्या दुसऱ्या मित्राला रेल्वेची धडक

पिंपरी : दोन मित्रांचे भांडण झाले. एक मित्र रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या करतो, असे सांगून रेल्वे ट्रॅकवर गेला. त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या...

शिक्षणाच्या माहेरघरात विद्यार्थ्यांवर रॅगिंग

पुणे : पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हंटल जात. त्याच माहेरघरात अनेक गुन्ह्यांची नोंद होत आहे. सतत हत्या बलात्काराच्या घटना घडत आहे....

पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करत रस्त्यावर मारहाण, “मी पुण्याचा डॉन आहे, जेलरला संपवले, तुलाही संपवेल”.

पुणे : राज्यात गुन्हेगारी वाढली असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी...

भिकारीमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

मुंबई:  राज्यातील महायुती सरकारच्या मंगळवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत एकूण ११ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या...

पाकिस्तान नागरिकांसाठी परतण्याचा शेवटचा दिवस; यानंतर पाकिस्तानी नागरिक भारतात आढळल्यास ..

मुंबई : जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला...

Page 318 of 361 1 317 318 319 361

Follow US

Our Social Links

Recent News