• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

गेटवेजवळ भर समुद्रात फेरीबोट बंद; मुंबई पोलिसांच्या तत्परतेने वाचले ३८ प्रवाशांचे प्राण!

admin by admin
September 4, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
गेटवेजवळ भर समुद्रात फेरीबोट बंद; मुंबई पोलिसांच्या तत्परतेने वाचले ३८ प्रवाशांचे प्राण!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : गेटवे ऑफ इंडियाजवळ भर समुद्रात फेरीबोटीच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड झाल्याने ३८ प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. मात्र मुंबई पोलिसांच्या तातडीच्या प्रतिसादामुळे सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली आणि मोठी दुर्घटना टळली. ही घटना ३ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. ‘अन्वरी’ नावाची फेरीबोट पर्यटकांना समुद्र सफर घडवून गेटवे ऑफ इंडियाकडे परत येत असताना किनाऱ्यापासून सुमारे १.५ नॉटिकल मैल अंतरावर तिच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड झाला. रात्रीचा अंधार आणि समुद्रातील परिस्थितीमुळे बोट पुढे सरकू शकत नव्हती. त्यामुळे बोटीवरील प्रवाशांमध्ये काही काळ भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. बोटीवर एकूण ३४ प्रवासी आणि ४ कर्मचारी असे मिळून ३८ जण उपस्थित होते. घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाने तत्काळ बचाव पथकाला सतर्क केले. बिट क्रमांक ०१ चे पोलीस शिपाई अभिजित शिंदे आणि पोलीस निरीक्षक गुरव यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. याच परिसरात असलेल्या ‘आझाद हिंद’ फेरीबोटीशी वायरलेसद्वारे संपर्क साधण्यात आला. तिचे मालक जुनेद मुल्ला यांनी कोणताही विलंब न करता मदतीसाठी बोट पाठवली. ‘आझाद हिंद’ बोटीने बंद पडलेल्या ‘अन्वरी’ फेरीबोटीला टोइंग करून रात्री ९.१० वाजता गेटवे ऑफ इंडिया येथील जेट्टी क्रमांक २ वर सुरक्षित आणले. त्यानंतर सर्व ३८ प्रवाशांना सुखरूप किनाऱ्यावर उतरवण्यात आले. या संपूर्ण बचाव मोहिमेमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला असून पोलिसांच्या तत्परतेचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.

दरम्यान, मुंबई-अलिबाग जलमार्गावरील फेरीबोट सेवा नुकतीच पावसाळी विश्रांतीनंतर पुन्हा सुरू झाली आहे. १ सप्टेंबरपासून मेरीटाईम बोर्डाने मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया या मार्गावरील प्रवासी बोटसेवेला पुन्हा परवानगी दिली आहे. मुंबई आणि अलिबाग यांना जोडणारा हा सर्वात जलद आणि सोयीस्कर मार्ग मानला जातो. दरवर्षी पावसाळ्यात साधारण तीन महिने ही सेवा बंद ठेवली जाते. त्यामुळे पर्यटन आणि स्थानिक प्रवाशांवर त्याचा परिणाम होत असतो. सेवा पुन्हा सुरू झाल्यानंतर मोठ्या संख्येने पर्यटक आणि प्रवासी या मार्गाचा वापर करत आहेत. वर्षभरात सुमारे १५ लाखांहून अधिक प्रवासी या जलमार्गाने प्रवास करतात. पीएनपी, मालदार, अजंठा आणि अपोलो अशा विविध कंपन्यांच्या फेरीबोटी या मार्गावर नियमित धावतात. साधारण प्रत्येक अर्ध्या तासाला एक फेरीबोट सुटते, तर गर्दीच्या काळात फेऱ्यांची संख्या वाढवली जाते. स्पीडबोट किंवा रो-रो सेवांच्या तुलनेत फेरीबोट प्रवास सर्वसामान्यांसाठी अधिक किफायतशीर मानला जातो. मात्र अशा घटना घडल्यास प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येतो. त्यामुळे फेरीबोटींची नियमित तांत्रिक तपासणी, समुद्रातील आपत्कालीन यंत्रणा अधिक सक्षम करणे, बचाव साहित्याची उपलब्धता आणि तातडीच्या प्रतिसादासाठी स्वतंत्र यंत्रणा सज्ज ठेवणे आवश्यक असल्याची मागणी प्रवासी आणि तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. मुंबई पोलिसांनी दाखविलेली तत्परता कौतुकास्पद असली, तरी भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी जलवाहतूक व्यवस्थेत अधिक सुरक्षिततेच्या उपाययोजना राबविण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

Previous Post

क्लस्टर पुनर्विकासातून मुंबईला पुढील १० वर्षांत झोपडपट्टीमुक्त करण्याचे लक्ष्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

पुण्यानंतर राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची पुढची हाक नागपुरात?

admin

admin

Next Post
पुण्यानंतर राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची पुढची हाक नागपुरात?

पुण्यानंतर राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची पुढची हाक नागपुरात?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘कॉक्रोच जनता पार्टी’ पुन्हा दिल्लीच्या रस्त्यावर; जंतर-मंतर सोडून थेट पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन!

‘कॉक्रोच जनता पार्टी’ पुन्हा दिल्लीच्या रस्त्यावर; जंतर-मंतर सोडून थेट पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन!

September 4, 2026
राज्यात १ नोव्हेंबरपर्यंत डीजे-लेझरवर थेट बंदी; नियम मोडल्यास विश्वास नांगरे पाटलांचा कारवाईचा इशारा

राज्यात १ नोव्हेंबरपर्यंत डीजे-लेझरवर थेट बंदी; नियम मोडल्यास विश्वास नांगरे पाटलांचा कारवाईचा इशारा

September 4, 2026
विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्यानंतर पुणेकर आक्रमक; रविवारी आंदोलनाची हाक!

विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्यानंतर पुणेकर आक्रमक; रविवारी आंदोलनाची हाक!

September 4, 2026
तूप, काजू, बदामाची चोरी करणारी गँग अखेर गजाआड; चार महिलांसह ७ जणांना अटक

तूप, काजू, बदामाची चोरी करणारी गँग अखेर गजाआड; चार महिलांसह ७ जणांना अटक

September 4, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,114)
  • गॅलरी (5)
  • जालना (8)
  • ठाणे (487)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (109)
  • नाशिक (83)
  • पालघर (73)
  • पालघर (47)
  • पुणे (1,040)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,934)
  • मुंबई (3,429)
  • रत्नागिरी (53)
  • राजकीय (275)
  • रायगड (60)
  • राष्ट्रीय (519)
  • वसई-विरार (62)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

‘कॉक्रोच जनता पार्टी’ पुन्हा दिल्लीच्या रस्त्यावर; जंतर-मंतर सोडून थेट पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन!

‘कॉक्रोच जनता पार्टी’ पुन्हा दिल्लीच्या रस्त्यावर; जंतर-मंतर सोडून थेट पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन!

September 4, 2026
राज्यात १ नोव्हेंबरपर्यंत डीजे-लेझरवर थेट बंदी; नियम मोडल्यास विश्वास नांगरे पाटलांचा कारवाईचा इशारा

राज्यात १ नोव्हेंबरपर्यंत डीजे-लेझरवर थेट बंदी; नियम मोडल्यास विश्वास नांगरे पाटलांचा कारवाईचा इशारा

September 4, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘कॉक्रोच जनता पार्टी’ पुन्हा दिल्लीच्या रस्त्यावर; जंतर-मंतर सोडून थेट पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन!

‘कॉक्रोच जनता पार्टी’ पुन्हा दिल्लीच्या रस्त्यावर; जंतर-मंतर सोडून थेट पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन!

September 4, 2026
राज्यात १ नोव्हेंबरपर्यंत डीजे-लेझरवर थेट बंदी; नियम मोडल्यास विश्वास नांगरे पाटलांचा कारवाईचा इशारा

राज्यात १ नोव्हेंबरपर्यंत डीजे-लेझरवर थेट बंदी; नियम मोडल्यास विश्वास नांगरे पाटलांचा कारवाईचा इशारा

September 4, 2026
विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्यानंतर पुणेकर आक्रमक; रविवारी आंदोलनाची हाक!

विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्यानंतर पुणेकर आक्रमक; रविवारी आंदोलनाची हाक!

September 4, 2026
तूप, काजू, बदामाची चोरी करणारी गँग अखेर गजाआड; चार महिलांसह ७ जणांना अटक

तूप, काजू, बदामाची चोरी करणारी गँग अखेर गजाआड; चार महिलांसह ७ जणांना अटक

September 4, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION