लोके जरी नहीं गुनी
झाडे पशु पक्षी जीव
सर्वा मारात त्या हानी
ठेवा नहित त्या कोनी.
मानसेसनी करनी
तप्त व्हयनी धरनी
सृष्टी ना गयरा प्राणी
मारात जनावरनी.
खरानाच नको कस
त्यालेचं लागस धस
दाता नी धान्यनी रास
दुनिया त्यानंचं खास.
कलियुग हाऊ फेरा
सर्वा म्हणे त्याले धरा
पोट आपलं ते भरा
सांगतंस तुमी मरा.
अन्न दाता तोच गुणी
फिरे दुर रानिवणी
वाली तो दुनियाना
खातंस भाकर कना.
दुसरं रूप देवबा
जल वायु अग्नी तत्व
शेतकरी ले देवत्व
जल ते सृष्टी नं सत्व.
— प्रदीप पाटील







