कृषी

कृषी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल कमी, राज्यातील आठ कृषी महविद्यालये बंद

मुंबई : कृषी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल कमी होत असल्याने मागील काही वर्षांपासून जागा रिक्त राहण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे २०२५-२६ या...

Read more

कृषी विकासाला प्राधान्य देणारे शासन – पणन मंत्री जयकुमार रावल

अहिल्यानगर : कृषी विकासाला प्राधान्य देणारे हे शासन आहे. राज्यात पणन व्यवस्था सक्षम करण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात आला असून...

Read more

अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना ७४ कोटींची मदत – राज्य सरकारचा निर्णय

मुंबई : राज्यभरात जून ते ऑगस्ट दरम्यान अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी बाधितांना ७३ कोटी ९१ लाख रुपयांची मदत देण्याचा...

Read more

महाराष्ट्र – आयोवा (अमेरिका) भागीदारीमुळे विविध क्षेत्रांमध्ये सहकार्याची नवी दारे होणार खुली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : महाराष्ट्र – आयोवा (अमेरिका) यांच्यातील भागीदारीमुळे कृषी, जैवतंत्रज्ञान, वित्तीय सेवा, पायाभूत सुविधा, नवीकरणीय ऊर्जा व तंत्रज्ञान अशा विविध...

Read more

‘नमो शेतकरी योजने’चा सातवा हप्ता होणार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरित, शेतकऱ्यांच्या खात्यात १८९२.६१ कोटी रुपये जमा

मुंबई : "शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘नमो शेतकरी महासन्मान किसान योजने’चा सातवा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते...

Read more

परभणीत हळहळ; विजेचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू

परभणी : पूर्णा तालुक्यातील बलसा बु. येथे रविवारी (दि.७) सकाळच्या सुमारास विजेचा जोरदार शॉक लागून ३१ वर्षीय तरुण शेतकरी एकनाथ मारोती...

Read more

जीएसटी दर कपातीमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीला मिळणार चालना – कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई : शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी जीएसटी परिषदेने कृषी यंत्रसामुग्री, साधने, खते व बियाणे अशा विविध गोष्टींवरील कर कपात करत शेतकऱ्यांना नवसंजीवनी दिली...

Read more

शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वसमावेशक धोरणे राबविणार – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई : शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असून राज्यातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सर्वसमावेशक धोरणे राबविणार असल्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे...

Read more

शेतीला सिंचन उपलब्ध करून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक भरभराट आणावी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

मुंबई :  शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन विविध योजना आणि उपक्रमांची अंमलबजावणी करीत आहे.  शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सिंचन प्रकल्पांची...

Read more

खोटी कागदपत्रे सादर केल्याबद्दल कोकाटेंना ठोठावली दोन वर्षांची शिक्षा, कृषी खाते धोक्यात

मुंबई : सरकारी सदनिकेसाठी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी खोटी कागदपत्रे सादर केल्याचे न्यायालयात सिद्ध होऊन दोन वर्षांची शिक्षा झाली तरी...

Read more
Page 1 of 2 1 2

Follow US

Our Social Links

Recent News