• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Maharashtra Crime Times
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण पालघर

वसईतील चार मजली इमारतीचा स्लॅब कोसळला, १५ नागरिकांचा मृत्यू

admin by admin
August 28, 2025
in पालघर, पालघर, महाराष्ट्र
0
वसईतील चार मजली इमारतीचा स्लॅब कोसळला, १५ नागरिकांचा मृत्यू
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पालघर : वसईतील नारंगी रोडवरील चामुंडा नगर आणि विजय नगर दरम्यान असलेल्या चार मजली ‘रमाबाई अपार्टमेंट’ या इमारतीचा काही भाग बुधवारी कोसळला होता. यात आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झालाय. बचावकार्य अजूनही सुरू असल्याची माहिती एनडीआरएफनं दिली. पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखर यांनी गुरुवारी सकाळी या घटनेतील मृतांची संख्या १५ वर पोहोचल्याची पुष्टी केली.

पालघर जिल्ह्यातील वसई विरारमधील एका इमारतीचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना झाली. ही घटना बुधवारी घडली असून, यात आतापर्यंत १५ नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. या भागात अजूनही बचावकार्य सुरू आहे. मोठ्या प्रमाणात मलबा असल्यानं अनेकजण या मलब्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. वसई- विरारमधील ‘रमाबाई अपार्टमेंट’ या इमारतीचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनास्थळी महानगरपालिकेचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी भेट देवून तेथे सुरू असलेल्या बचावकार्याची सविस्तर पाहणी केली. आयुक्तांनी घटनास्थळी उपस्थित NDRF टीम, अग्निशमन कर्मचारी यांच्याबरोबर बचावकार्यासंबंधी विविध बाबींवर चर्चा करून लवकरात लवकर बचावकार्य पूर्ण करण्यासंबंधी सूचना दिल्या.

विरार पूर्व येथे असलेल्या रमाबाई अपार्टमेंट या इमारतीत झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत २० जणांना बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलंय. तर या दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. प्राथमिक माहितीनुसार, ही इमारत १५ वर्षं जुनी होती आणि पालिकेनं इमारतीला नोटीसही दिली होती. या दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. या इमारतीत २५ ते ३० कुटुंब राहत होते. त्यापैकी ३० लोक अडकल्याची माहिती प्रशासनाने दिली होती. बुधवारी या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर एका वर्षाच्या मुलीच्या वाढदिवसाची पार्टी सुरू होती. त्याचवेळी इमारतीचा काही भाग अचानक कोसळला. त्यामुळं रहिवासी आणि वाढदिवसाला आलेले पाहुणे ढिगाऱ्याखाली अडकले होते, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. त्यानंतर आरडाओरड सुरू झाली. घटनेची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यापुढे बचावकार्य सुरू करण्यात आल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.

Previous Post

गिरगाव चौपाटीवर ‘स्टिंग रे’ विषारी जेलीफीशचा वावर, विसर्जनासाठी जाणाऱ्या भाविकांना महानगरपालिकेच्या सावधान राहण्याच्या सूचना

Next Post

कॅलिफोर्नियात १६ वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या, AIमुळे आत्महत्या केल्याचा पालकांचा कंपनीविरोधात आरोप

admin

admin

Next Post
कॅलिफोर्नियात १६ वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या, AIमुळे आत्महत्या केल्याचा पालकांचा कंपनीविरोधात आरोप

कॅलिफोर्नियात १६ वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या, AIमुळे आत्महत्या केल्याचा पालकांचा कंपनीविरोधात आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र कायम ‘एक नंबर’ ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न – उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र कायम ‘एक नंबर’ ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न – उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

October 14, 2025
संप टळला! एसटी कर्मचाऱ्यांना सरकारकडून दिवाळी बोनस जाहीर

संप टळला! एसटी कर्मचाऱ्यांना सरकारकडून दिवाळी बोनस जाहीर

October 13, 2025
आता मुंबई मेट्रो ३ चं तिकिट मिळवा What’s App वर

आता मुंबई मेट्रो ३ चं तिकिट मिळवा What’s App वर

October 13, 2025
मोठी बातमी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या खांद्यावर उप-कर्णधार पदाची जबाबदारी

मोठी बातमी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या खांद्यावर उप-कर्णधार पदाची जबाबदारी

October 13, 2025

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (37)
  • अहिल्यानगर (7)
  • कृषी (18)
  • कोकण (16)
  • कोल्हापूर (16)
  • कोल्हापूर जिल्हा (3)
  • गुन्हेगारी (885)
  • गॅलरी (3)
  • जालना (2)
  • ठाणे (385)
  • नवी मुंबई (165)
  • नागपूर (49)
  • नाशिक (30)
  • पालघर (38)
  • पालघर (39)
  • पुणे (761)
  • पुणे जिल्हा (131)
  • महाराष्ट्र (544)
  • मुंबई (2,357)
  • रत्नागिरी (22)
  • राजकीय (117)
  • रायगड (30)
  • राष्ट्रीय (153)
  • विशेष लेख (566)
  • सांगली (4)
  • सातारा (10)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (10)
  • स्पोर्ट्स (132)

Follow Us

Recent News

उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र कायम ‘एक नंबर’ ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न – उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र कायम ‘एक नंबर’ ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न – उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

October 14, 2025
संप टळला! एसटी कर्मचाऱ्यांना सरकारकडून दिवाळी बोनस जाहीर

संप टळला! एसटी कर्मचाऱ्यांना सरकारकडून दिवाळी बोनस जाहीर

October 13, 2025
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023
प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024
कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये  ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र कायम ‘एक नंबर’ ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न – उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र कायम ‘एक नंबर’ ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न – उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

October 14, 2025
संप टळला! एसटी कर्मचाऱ्यांना सरकारकडून दिवाळी बोनस जाहीर

संप टळला! एसटी कर्मचाऱ्यांना सरकारकडून दिवाळी बोनस जाहीर

October 13, 2025
आता मुंबई मेट्रो ३ चं तिकिट मिळवा What’s App वर

आता मुंबई मेट्रो ३ चं तिकिट मिळवा What’s App वर

October 13, 2025
मोठी बातमी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या खांद्यावर उप-कर्णधार पदाची जबाबदारी

मोठी बातमी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या खांद्यावर उप-कर्णधार पदाची जबाबदारी

October 13, 2025
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION