• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Maharashtra Crime Times
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

महाराष्ट्रातून लोकसभेच्या इतक्या जागा वाढणार, २०२६ ला देशात सीमांकन होणार!

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
May 29, 2023
in पुणे
0
महाराष्ट्रातून लोकसभेच्या इतक्या जागा वाढणार, २०२६ ला देशात सीमांकन होणार!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली  : नवीन संसद भवन उद्घाटनानंतर आता देशात लोकसभेच्या जागा वाढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. २०२६ मध्ये देशात सीमांकन होणार आहे, त्यामुळे देशातील लोकसभेच्या सध्याच्या ५४३  जागा वाढून १ हजार २१०  होणार असल्याचं सांगण्यात येतं आहे. सध्याच्या लोकसंख्येचा विचार करता नव्या सीमांकनानंतर लोकसभा मतदारसंघाची संख्या वाढेल, त्यामुळे सध्या महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा असून त्यांची संख्या ८२  वर पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

यापूर्वी राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सिंह आणि भाजपचे राज्यसभा खासदार सुशील मोदी यांनीही नवीन सीमांकनाबाबत उल्लेख केला आहे. सध्या देशाची लोकसंख्या ही १४२ कोटींवर पोहोचल्याचा अंदाज असून १० लाख लोकसंख्येमागे एक लोकसभेची जागा असा फॉर्म्युला ठरल्यास लोकसंख्येप्रमाणे देशात १ हजार २१० मतदारसंघ होतील, पण नव्या संसद भवनामध्ये ८८८ खासदार बसू शकतील एवढीच व्यवस्था आहे, त्यामुळे ८८८ मतदारसंघ तयार करायचे झाल्यास, १६ लाख लोकसंख्येमाग एक मतदारसंघाचं समीकरण ठेवावं लागेल. १९५२  साली देशात पहिलं सीमांकन झालं तेव्हा ४९४  लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आले, त्यानंतर १९६३ साली दुसरं सीमांकन करण्यात आलं आणि ५२२ मतदारसंघ केले गेले. १९७१ ला तिसरं सीमांकन झालं त्यात ५४३ लोकसभा मतदारसंघ झाले. २०२२ मध्ये सीमंकनानंतरही जागा वाढल्या नाहीत, यानंतर आता २०२६  मध्ये सीमांकन होणार आहे.

Previous Post

राज्य सरकारकडून अद्याप करोनाखर्चाची प्रतिपूर्ती नाही; महापालिकेला प्रतीक्षा ३९०० कोटींची

Next Post

वानखेडेंभोवतीचा फास आवळला, २ कुटुंबियांची चौकशी, सीबीआय घरापर्यंत पोहोचलं !

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post
वानखेडेंभोवतीचा फास आवळला, २ कुटुंबियांची चौकशी, सीबीआय घरापर्यंत पोहोचलं !

वानखेडेंभोवतीचा फास आवळला, २ कुटुंबियांची चौकशी, सीबीआय घरापर्यंत पोहोचलं !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

पाच लाख ७८ हजाराचा दंड एक तासात वसूल; कल्याण-डोंबिवलीत ६०० वाहन चालकांवर कारवाई

येरवडा कारागृहातील डॉक्टर ललित पाटील प्रकरणात गजाआड

December 4, 2023
किडनी प्रत्यारोपणाच्या नावे तरुणीची फसवणूक, आरोपीने तीन लाख उकळले; फसवणूक झाल्याची लक्षात येताच पोलिसात धाव

मुंबईत महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना भररस्त्यात लुबाडण्याचे प्रकार जास्त प्रमाणात वाढले

December 4, 2023
३९ टोळ्यांना वर्षभरात दणका, १०२ टोळ्यांचा पिंपरी पोलिसांकडून बिमोड

३९ टोळ्यांना वर्षभरात दणका, १०२ टोळ्यांचा पिंपरी पोलिसांकडून बिमोड

December 4, 2023
एका महिलेसह गांजा, अफूची विक्री करणाऱ्या तिघांना पकडले

अमली पदार्थ तस्करीच्या आरोपाखाली दोन महिलांना अटक

December 4, 2023
Maharashtra Crime Times

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (16)
  • कृषी (1)
  • कोकण (4)
  • कोल्हापूर (1)
  • गुन्हेगारी (126)
  • गॅलरी (3)
  • ठाणे (74)
  • नवी मुंबई (37)
  • नाशिक (7)
  • पालघर (6)
  • पुणे (140)
  • पुणे जिल्हा (10)
  • महाराष्ट्र (78)
  • मुंबई (595)
  • रत्नागिरी (8)
  • राजकीय (35)
  • रायगड (8)
  • राष्ट्रीय (45)
  • विशेष लेख (6)
  • सांगली (1)
  • सातारा (1)
  • सिंधुदुर्ग (1)
  • स्पोर्ट्स (83)

Follow Us

Recent News

पाच लाख ७८ हजाराचा दंड एक तासात वसूल; कल्याण-डोंबिवलीत ६०० वाहन चालकांवर कारवाई

येरवडा कारागृहातील डॉक्टर ललित पाटील प्रकरणात गजाआड

December 4, 2023
किडनी प्रत्यारोपणाच्या नावे तरुणीची फसवणूक, आरोपीने तीन लाख उकळले; फसवणूक झाल्याची लक्षात येताच पोलिसात धाव

मुंबईत महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना भररस्त्यात लुबाडण्याचे प्रकार जास्त प्रमाणात वाढले

December 4, 2023
  • Trending
  • Comments
  • Latest
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023
भारतीय महिला कबड्डी संघाची सुवर्ण कामगिरी, कबड्डीत सुवर्णपदकावर कोरलं नाव; पदकांचे शतक टीम इंडियाने पूर्ण केले

भारतीय महिला कबड्डी संघाची सुवर्ण कामगिरी, कबड्डीत सुवर्णपदकावर कोरलं नाव; पदकांचे शतक टीम इंडियाने पूर्ण केले

October 7, 2023
विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पो. नि.श्री.विलास सोंडे यांच्या चाणाक्ष तपासामुळे पोस्कोच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक

विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पो. नि.श्री.विलास सोंडे यांच्या चाणाक्ष तपासामुळे पोस्कोच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक

November 15, 2022
पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा.बाळासाहेब पाटील यांची मा.संपादक-श्री.राकेश गोरे सरांनी घेतली सदिच्छा भेट.

पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा.बाळासाहेब पाटील यांची मा.संपादक-श्री.राकेश गोरे सरांनी घेतली सदिच्छा भेट.

November 26, 2022
कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0
उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0
टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
पाच लाख ७८ हजाराचा दंड एक तासात वसूल; कल्याण-डोंबिवलीत ६०० वाहन चालकांवर कारवाई

येरवडा कारागृहातील डॉक्टर ललित पाटील प्रकरणात गजाआड

December 4, 2023
किडनी प्रत्यारोपणाच्या नावे तरुणीची फसवणूक, आरोपीने तीन लाख उकळले; फसवणूक झाल्याची लक्षात येताच पोलिसात धाव

मुंबईत महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना भररस्त्यात लुबाडण्याचे प्रकार जास्त प्रमाणात वाढले

December 4, 2023
३९ टोळ्यांना वर्षभरात दणका, १०२ टोळ्यांचा पिंपरी पोलिसांकडून बिमोड

३९ टोळ्यांना वर्षभरात दणका, १०२ टोळ्यांचा पिंपरी पोलिसांकडून बिमोड

December 4, 2023
एका महिलेसह गांजा, अफूची विक्री करणाऱ्या तिघांना पकडले

अमली पदार्थ तस्करीच्या आरोपाखाली दोन महिलांना अटक

December 4, 2023
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION